लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
येथील पावीमुरांडा रस्त्याकडील लक्ष्मी राईसमिलच्या मागील बोडीच्या पाळीलगत गेल्या १५ दिवसांपासून विद्युत तारा तुटून पडल्या होत्या. या तारांना स्पर्श झाल्याने दोन म्हशींचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. ...
स्थानिक स्टेट बँक आॅफ इंडिया शाखेत मागील दोन वर्षांपासून अर्ध्याहून अधिक कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. सदर बँक शाखेत पुरेसे कर्मचारी देण्याची मागणी करूनही बँक व्यवस्थापनाने येथे नवे कर्मचारी पाठविले नाही. ...
गेल्या आठवड्यात पोलीसांच्या कारवाईत ४० नक्षली ठार झाले. पोलीसांच्या या ऐतिहासीक कामगिरीची संपूर्ण देशाने प्रशंसा केली. तसेच सदर कारवाई पार पडलेल्या जवानांचे सर्वत्र कौतूक होत असतांना नक्षल्यांचा पुळका घेत पोलीसांच्या शौर्यावर संशय व्यक्त करीत नक्षलीं ...
जिल्ह्यात मुख्य दहा नद्या वाहत असून जिल्हा भौगोलिकदृष्टया ४२० किलोमिटर लांबीत विस्तारलेला आहे. पावसाचे सरासरी पर्जन्यमान १ हजार ४०० मिमी असल्यामुळे आणि सर्व उपनद्या मुख्य नद्यांशी जोडत असल्यामुळे पावसाळयात बऱ्याचदा दळणवळण बंद होते. ...
लग्न समारंभात शिल्लक राहिलेले अन्न जनावरांना खाऊ घातले जाते. मात्र सदर अन्न जनावरांसाठी अतिशय धोकादायक असून शिळे अन्न खाल्ल्यामुळे शिवणी खुर्द येथील तीन जनावरे नुकतीच दगावली आहेत. ...
गेल्या २२ एप्रिल रोजी भामरागड तालुक्यातील कसनासूर जंगलात तसेच २३ एप्रिल रोजी अहेरी तालुक्यातील राजाराम परिसरात झालेल्या चकमकी बनावट असल्याचा आरोप करीत पोलिसांनी मृतकांची सामूहिक हत्या केली. ...
जिल्ह्यातील स्थलांतरित पक्ष्यांचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या आरमोरी तालुक्यातील वघाळा (जुना) येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षीही पाहुण्या पक्ष्यांचे आगमन झाले आहे. पाहुण्या पक्ष्यांचे स्वागत, संवर्धन व संरक्षणासाठी वघाळावासीय सज्ज झाले आहेत. तसेच वन्यजीव ...
तालुक्यातील पेंढरी ग्रामसभेने तिसऱ्यांदा तेंदूपत्ता लिलाव आयोजित केला होता. मात्र एकही कंत्राटदार तेंदूपत्ता लिलावाला हजर झाला नाही. त्यामुळे तेंदूपत्त्याचे संकलन अडचणीत आले आहे. ...
तालुक्यातील खुटगाव ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या पांढरसडा गावातील दोन्ही विहिरी कोरड्या पडल्या आहेत. हातपंपातूनही पुरेसे पाणी निघत नाही. त्यामुळे गावकऱ्यांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. ...
रानडुकरांच्या कळपाला वाचविताना वऱ्हाडी वाहन रस्त्याच्या बाजुला असलेल्या झाडाला धडकले. यामध्ये पाच वऱ्हाडी जखमी झाले. तर एक रानडुकर वाहनात सापडून ठार झाला. सदर घटना देसाईगंज-कुरखेडा मार्गावर कसारी फाट्याजवळ रविवारी सकाळी घडली. ...