शिक्षक बदली प्रक्रियेत ४१० शिक्षकांना विस्थापित करण्यात आले आहे. आपल्यावर अन्याय झाला असून या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा विस्थापित झालेल्या शिक्षकांनी दिला आहे. ...
उन्हाळ्याच्या दिवसात नजीकच्या वैनगंगा नदीची पाणी पातळी प्रचंड खालावत असल्याने शहराच्या चढ्या भागात नळाचे पाणी येत नाही. परिणामी दरवर्षी उन्हाळ्यात गडचिरोली शहराच्या अनेक वॉर्डात पाणी टंचाईच्या प्रश्नावरून बोंब होत असते. ...
देसाईगंज तालुक्याच्या तुळशी येथे कृषी विभाग, तालुका कृषी कार्यालय देसाईगंजच्या वतीने उन्नत शेती-समृद्ध शेतकरी पंधरवडा अंतर्गत समाज मंदिरात कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांना धान व इतर पिकांच्या बीज प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देऊन तंत्र समजाव ...
जिल्ह्यात यावर्षीच्या पावसाळ्यात अतिवृष्टी, पूर व इतर नैसर्गिक आपत्तीशी दोन हात करण्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज झाली आहे. त्यासाठी तब्बल १२८ वाहने भाड्याने घेण्यात आली आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील महिला व मुलांमधील रक्ताक्षयाचे (अॅनिमिया) प्रमाण कमी करण्यासाठी पोषकद्रव्य जास्त प्रमाणात असलेल्या फोर्टिफाईड या प्रक्रिया केलेल्या तांदळाचा पुरवठा प्रायोगिक तत्वावर कुरखेडा व भामरागड या तालुक्यात होणार आहे ...
येत्या १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित विधानसभा मतदार संघनिहाय छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम प्रशासनाने जाहीर केला आहे. १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा वापर आगामी लोकसभा व विधानसभेच्या स ...
आलापल्ली वन परिक्षेत्रात कुपकटाईचे काम सुरू असून या ठिकाणी कचºयासोबत बिटाच्या साईजचे लाकडे सुध्दा जाळली जात आहेत. सदर प्रकार आलापल्ली वन परिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ४२ मध्ये उघडकीस आला असून अशा प्रकारामुळे वन विभागाचे मोठे नुकसान होत आहे. ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कंत्राटी तत्त्वावर काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना मागील सात महिन्यांपासून मानधन मिळाले नाही. त्यामुळे सदर कर्मचारी आर्थिक संकटात सापडले असून आंदोलन करण्याचा इशारा धानोरा पंचायत समितीचे गटविकास ...
एटापल्ली-गट्टा मार्गाची प्रचंड प्रमाणात दुरवस्था झाली आहे. सदर मार्ग दुरूस्त करण्यात यावा, अशी मागणी शिवसेना तालुका शाखा एटापल्लीच्या पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केली आहे. ...
छत्तीसगड राज्याच्या सीमेवर असलेल्या दराची गावात पाण्याची तीव्र टंचाई होती. गावकऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर या गावात ठक्करबापा आदिवासी सुधार योजनेतून विहीर मंजूर करण्यात आली असून या विहिरीचे खोदकाम सुरू झाले आहे. ...