देशातील मागास ११५ जिल्ह्यांच्या यादीत असलेल्या गडचिरोली जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी अधिकाºयांनी आपली मानसिकता बदलवून आपलेपणाच्या भावनेतून काम करावे. केवळ काही अधिकाऱ्यांनी चांगले काम केल्याने होणार नाही तर प्रत्येकाने चांगले काम केल्यास गडचिर ...
तालुक्यातील वडसाकला येथील तेंदूपत्ता मजुरांना एक वर्षापासून तेंदूपत्ता बोनसची रक्कम मिळाली नाही. सदर रक्कम लवकर द्यावी, या मागणीसाठी गावातील नागरिकांनी एटापल्ली येथील स्टेट बँकेसमोर आंदोलन करून व्यवस्थापकांना निवेदन सादर केले. ...
वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी ४ जुलै रोजी नागपूर बंद पाळला जाणार आहे. ४ जुलैपासून नागपूर येथे पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. विदर्भ राज्याच्या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केले जाणार आहे,... ...
ग्रामीण भागातील नागरिकांना गावातच वीज बिल भरता यावा, यासाठी गावात मोबाईल व्हॅन पाठविली जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी उपविभागातील घोट शाखा कार्यालयात प्रयोगिकस्तरावर हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ...
ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची जडणघडण व शैक्षणिक विकास जिल्हा परिषदेच्या शाळांमधून होत असतो. मात्र बहुतांश जि.प. शाळांमध्ये विविध प्रकारच्या भौतिक सुविधांचा अभाव आहे. ...
सर्व शिक्षा अभियान अंतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेश दिला जाते. यावर्षी ६० हजार ५६१ विद्यार्थ्यांना गणवेशाचा लाभ दिला जाणार आहे. तीन कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. ...
मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत धानोरा तालुक्यातील मिचगाव, चामोर्शी तालुक्यातील कळमगाव व एटापल्ली तालुक्यातील चंदनवेली येथे नळ पाणी पुरवठा योजनेच्या अंदाज पत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ...
सिकई मार्शल आर्टमध्ये २२ सुवर्ण पदके पटकाविणाऱ्या गडचिरोली येथील एन्जल विजय देवकुले हिला रेकॉर्ड युनिर्व्हसीटी संलग्नीत युनायडेट किंगडम सरकारद्वारा ग्रॅन्डमास्टर किताब प्रदान करण्यात आला आहे, अशी माहिती तिचे प्रशिक्षक संदीप पेदापल्ली यांनी पत्रकार पर ...
सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हाभरातील नागरिकांच्या रक्ताची तपासणी करण्यात आली. यामध्ये सुमारे दोन हजारपेक्षा अधिक रूग्ण सिकलसेलग्रस्त असल्याचे आढळून आले आहे. ...
शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पन्नात वाढ करावी, तसेच शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. ...