शरीरातील रक्तवाढीसाठी अत्यंत उपयुक्त असणाºया औषध म्हणजे आयरन अॅण्ड फोलिक्स अॅसिड गोळ्या रुग्णाला वाटप न करता त्या साठा करून ठेवल्याने मुदतबाह्य झाल्या. दरम्यान सदर गोळ्या रस्त्याच्या कडेला फेकण्यात आल्याचा प्रकार वैरागडात उजेडात आला आहे. ...
१ जुलै रोजी डॉक्टर डे निमित्त डॉक्टर संघटनांतर्फे गडचिरोली शहरासह जिल्हाभरात विविध कार्यक्रम होणार आहेत. डॉक्टर डेच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली असोसिएशन आॅफ मेडिकल प्रॅक्टिश्नर (गॅम) व महाराष्ट्र स्टेट मेडिसिन रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन गडचिरोलीच्या वती ...
गडचिरोली शहरापासून चार किमी अंतरावर असलेल्या अडपल्ली येथील शेतकऱ्यांची १९२ एकर जमीन विद्यापीठासाठी खरेदी केली जाणार आहे. त्यापैकी १०० एकर जमिनीच्या खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. ...
अहेरी तालुक्यातील मरपल्ली ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक एच. एस. भारूडे यांनी सुमारे २९ लाख ५२ हजार ७४० रूपयांचा घोटाळा केला आहे. अहेरीचे पंचायत समितीचे पंचायत विस्तार अधिकारी यांनी केलेल्या चौकशीत सदर घोटाळा उघड झाला आहे. ...
लॉयड्स मेटल कंपनीला प्रस्तावित लोहप्रकल्पासाठी मंजूर लिजची जागा तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी शुक्रवारी घेतलेल्या बैठकीत दिले. याशिवाय योग्य ते पोलीस संरक्षण मिळण्यासाठी नवीन पोलीस चौकीसाठीची प्रक्रिया लवकर ...
सेंद्रिय शेतीबाबत शेतकरी व ग्राहक यांच्यामध्ये दिवसेंदिवस जागरूकता वाढत चालली आहे. त्यामुळे बाजारपेठेत सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या शेतमालाला चांगला भाव मिळतो. शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीची कास धरावी, असे आवाहन अॅग्रोव्हिजन फाऊंडेशनचे संचालक संतोष डु ...
जेष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त २ जुलै २०१८ रोजी सोमवारी जिल्हा सामान्य रूग्णालय गडचिरोली येथील रक्तपेढीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ...
राज्य व केंद्र सरकार गोरगरिबांच्या हिताच्या अनेक योजना राबवीत असून, त्याचा फायदा लोकांना होत आहे. या योजना लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम भाजप पदाधिकाऱ्यांनी करावे, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास व वने राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रिशरा ...
आॅनलाईन बदल्यांदरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील जवळपास २०० शाळांमध्ये शिक्षकांची नियुक्तीच करण्यात आली नाही. या शाळा शिक्षकांविना पोरक्या पडल्या आहेत. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. ...