पोलीस आणि नागरिक यांच्यातील दुवा असलेले पोलीस पाटलाचे पद प्रत्येक गावासाठी महत्वाचे असते. त्यातही नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात गावातील घडामोडींची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोलीस पाटलांची भूमिका महत्वाची आहे. ...
जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात धान पऱ्हे टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र आतापर्यंत रोवणीच्या कामाने वेग घेतलेला नाही. जवळपास २५ हेक्टर इतकीच धान रोवणी होऊ शकली. यंदाच्या खरीप हंगामात तब्बल ७ हजार ३२० हेक्टर क्षेत्रावर आवत्या स्वरूपात पेरणी करण ...
जेष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी, माजी उद्योग व आरोग्यमंत्री तथा लोकमत वृत्तपत्र समुहाचे संस्थापक संपादक स्वर्गिय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी (दि.२) जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या रक्तपेढीत रक्तदान शिबिर घेण्यात आले. ...
रस्त्याच्या बाजुला उभी असलेल्या दुचाकीला भरधाव दुचाकीने धडक दिल्याने या दुचाकीवरील एक ठार, दोघे जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी १.३० वाजता नागेपल्ली येथे घडली. नागेपल्ली येथील पेट्रोलपंपाजवळ रस्त्याच्या बाजुला एमएच ३३ एच ०५३१ या क्रमांकाची दुचाकी उ ...
आमदार डॉ. देवराव होळी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पोटेगाव मार्गावरील क्रीडा प्रबोधिनी येथे राजस्व अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या कार्यक्रमाला तालुक्यातील बहुतांश विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दांडी मारली. संबंधितांचे एक दिवसाचे वेत ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात असलेल्या केंद्र सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. विकासकामांची गती वाढविली. तसेच राज्य सरकारनेही महाराष्ट्रात चार वर्षात भरीव कामगिरी केली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारने घेतलेल्या न ...
स्थानिक नगर पालिकेच्या हद्दीतील वर्दळीच्या अनेक मार्गाची गेल्या वर्षभरापासून प्रचंड दुरवस्था झाली आहे. विशेष म्हणजे, चंद्रपूर मार्गावरून गोकुलनगरकडून चामोर्शी मार्गाला जोडणाऱ्या बायपास रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून या खड्ड्यात पाणी साचले ...
आरमोरी तालुक्यात धान पिकाच्या लागवडीसाठी सगुणा तसेच प्लास्टिक मल्चिंग पद्धतीचा वापर करण्याकडे शेतकºयांचा कल वाढत चालला आहे. आरमोरी तालुक्यात यावर्षी जवळपास २० हेक्टरवर या पद्धतीने धानाची लागवड करण्यात येत आहे. ...