कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी नियमित वर्गाला उपस्थित राहावे, या उद्देशाने राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती बायोमेट्रिक पद्धतीने नोंदविण्याचा निर्णय घेतला आहे. ...
शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत. या योजनांची अंमलबजावणी कृषी विभागामार्फत केली जाते. सदर योजनांची पुरेपूर माहिती घेऊन शेतकºयांनी लाभ घ्यावा, जेणेकरून शेतीतील उत्पादन वाढून शेतकºयांचे उत्पन् ...
जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून पोलीस व आदिवासी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने एटापल्ली येथे मंगळवारी मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. या दौड स्पर्धेत शहर व तालुक्यातील अनेक युवक-युवती धावल्या. ...
तहसील कार्यालय परिसरातून नागरिकांचे आवागमन होऊ नये, यासाठी तहसीलदार कैलास अंडिल यांनी पोलीस बंदोबस्तात वॉर्ड क्र.५ मधील अतिक्रमन काढले व रस्ता तयार करण्याच्या कामाला सुरुवात केली. हे अन्यायकारक असल्याचे मत नगर पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद ...
चामोर्शी शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी जमा झाले असल्याने चिखल निर्माण झाले आहे. त्यामुळे चामोर्शीवासीय कमालीचे त्रस्त आहेत. ...
जिल्ह्यात आता पावसाचा जोर वाढला असून गेल्या २४ तासात गडचिरोली, धानोरा, चामोर्शी, सिरोंचा, अहेरी या पाच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे नदी, नाल्यांना पूर येऊन काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले. ...
मुलांना शालेय कामाकरिता रहिवासी दाखला देण्यास टाळाटाळ केला जात असल्याच्या रागातून एका इसमाने ग्रामपंचायत कार्यालय गाठून तिथे उपस्थित महिला सरपंच आणि ग्रामसेवकावर रॉकेल फेकून त्यांना पेटवण्याचा प्रयत्न केला. ...
जिल्हा परिषदेंतर्गत यंदा रस्त्यांची दुरूस्ती व निर्मितीकरिता मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करण्यात आला. दुर्गम व सुगम अशा दोन गटात निधीची विभागणी करण्यात आली. अधिकाधिक निधी दुर्गम भागाला उपलब्ध झाला. परंतु या भागात अधिकारी काम करण्यास धजावत नसल्याने क ...
गडचिरोली जिल्ह्याच्या अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागात गेल्या १२ वर्षांपासून अस्थायी स्वरूपात शेकडो वैद्यकीय अधिकारी आरोग्य सेवा देत आहेत. मात्र याबाबतचा शासन निर्णय होऊनही गडचिरोली जिल्ह्यातील अस्थायी वैद्यकीय अधिकाऱ्यांना अद्यापही स्थायी करण्यात आल्या ...
देसाईगंज शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बाहेरगावाहून येथे कामानिमित्त येणाऱ्या लोकांच्या संख्येतही वाढ झाली आहे. शिवाय येथील काही व्यावसायिकांनी रस्त्यावर अतिक्रमण केले असल्याने रस्ता अरूंद झाला आहे. येथे नेहमीच वाहतुकीची कोंडी निर्माण होते. प ...