ग्राम पंचायतस्तरावरील पाणी नमून्याची तपासणी जिल्हास्तरावरील प्रयोगशाळेत केली जाते. जून महिन्यात १२ तालुक्यातील एकूण १ हजार ५४५ पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यापैकी चार तालुक्यातील १६ पाणी नमुने दूषित आढळून आले. जानेवारी ते जून या सहा महिन्यांच् ...
मागील आठ दिवसांपासून पावसाने उसंत घेतली आहे. त्यामुळे बांध्यांमधील पाणी आटले असून रोवणीची कामे खोळंबली आहेत. कन्नमवार जलाशयाचे पाणी सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. ...
जिमलगट्टा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या येर्रागड्डा येथील रामदास बंडे गावडे यांची २२ आॅक्टोबर २०११ रोजी नक्षलवाद्यांनी हत्या केली. गावातील नागरिकांनी रामदासचे स्मारक उभारून नक्षलवाद्यांच्या हिंसक कृतीचा निषेध केला. ...
गडचिरोली नगर परिषदेला राज्य शासनाने १५ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून पांदन रस्ते, नाली बांधकाम व ओपन स्पेसचा विकास केला जाणार आहे. यामध्ये एकूण ४४ कामांचा समावेश आहे. ...
जिल्ह्यात सलग दुसऱ्याही वर्षी नक्षलवाद्यांकडून पाळल्या जात असलेल्या शहीद सप्ताहादरम्यान त्यांच्याकडून केल्या जात असलेल्या बंदच्या आवाहनाला नागरिकांकडून प्रतिसाद मिळेनासा झाला आहे. अनेक ठिकाणी नक्षली बॅनर जाळून नागरिक आपला उघड विरोध प्रकट करताना दिसत ...
नक्षलवाद्यांच्या शहीद सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी सोमवारी (दि.३०) पोलीस ठाण्यापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर नक्षल्यांनी जमिनीत पेरून ठेवलेल्या दोन बॉम्बचा स्फोट घडवून आणला. ...
गडचिरोली : राज्य शासनाने गडचिरोली शहराच्या विकासासाठी १५ कोटी रूपये मंजूर केले आहेत. त्याचबरोबर चामोर्शी नगर पंचायतीला पाच कोटी व धानोरा नगर पंचायतीला ४.५ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ...
गडचिरोली शहरात चामोर्शी मार्गावर जिल्हा परिषदेची सर्वात जुनी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आहे. मात्र या शाळेत शिक्षकांची चार पदे रिक्त आहेत. शिकविण्यासाठी शिक्षक नाही. शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही. या कारणाने सदर जि.प. माध्यमिक ...
सेंद्रीय शेतीस वाढत्या मागणीच्या दृष्टीने शेतीस पूरक सेंद्रीय खताचा वापर करून उत्पादनात वाढ घडवून आणता येईल. तसेच मातीचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचनाद्वारे सुयोग्य नियोजन करून बारमाही शेती करावी, असे आवा ...