राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्हा अविकसित आहे. येथे उद्योगधद्यांचा अभाव असल्याने रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाही. सिंचनाच्याही सोयीचा अभाव आहे. अन्य जिल्ह्यातील बेरोजगार जिल्ह्यातील नोकऱ्या बळकावतात. ...
वर्ग-२ मधील जमिनी वर्ग-१ मध्ये परावर्तित करण्याच्या प्रक्रियेला मुलचेरा तालुक्यात गती प्राप्त झाली असून वर्षभरात ४५१ शेतकऱ्यांचा सातबारा वर्ग-२ मधून वर्ग-१ मध्ये परावर्तीत झाला आहेत. ...
तालुक्यातील टेकडा येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक गुरूवारी दुपारीच शाळेला सुटी देऊन पसार झाले. जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती जयसुधा जनगाम यांनी अचानक भेट दिली असता, सदर शिक्षकांचे पितळ उघडे पडले आहे. ...
जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातून जाणारा तेलंगणातील निजामाबाद ते छत्तीसगढ राज्यातील जगदलपूरपर्यतचा राष्ट्रीय महामार्ग क्र.६३ सध्या उखडून खड्डेमय झाला आहे. या मार्गाचे काम अत्यंत कासवगतीने सुरू आहे. ...
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात जीएनएम (जनरल नर्सिंग मिडवायफरी) प्रशिक्षणासाठी महाविद्यालय व वसतिगृहाच्या प्रशस्त इमारती बांधण्यात आल्या आहेत. मात्र या इमारतींचे हस्तांतरण रखडले आहे. ...
महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांमध्ये (आकांक्षित जिल्हे) विस्तारित ग्रामस्वराज अभियान राबविले जात आहे. या अभियानात चारही जिल्ह्यात ‘उज्ज्वला’ योजनेतून गॅस कनेक्शन वाटण्याचे उद्दिष्ट ४८.५४ टक्के पूर्ण झाले आहे. अजूनही ७३ हजार ३८४ कुटुंबांना धूरयुक्त स्वयं ...
जिल्ह्यातील काही कर्जदार शेतकऱ्यांची नावे कर्जमाफी यादीत असतानाही त्यांना लाभ मिळाला नाही. याची चौकशी करण्यात यावी, काही पात्र लाभार्थी अद्याप योजनेपासून वंचित आहेत त्यांचे पुनर्सर्वेक्षण करण्यात यावे. ...
तालुक्यातून छत्तीसगडमध्ये जाणारा व गडचिरोलीकडे येणारा राष्ट्रीय महामार्ग जागोजागी खड्डे पडल्याने दुरवस्थेत आहे. या मार्गाने ये-जा करताना वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. परंतु या मार्गाच्या दुरूस्तीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. ...
गडचिरोली जिल्हा पोलीस प्रशासन व पोलीस मदत केंद्र कारवाफाच्या संयुक्त विद्यमाने नक्षलवाद्यांच्या शहीद सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर कारवाफा येथे जनजागरण मेळावा घेण्यात आला. नक्षल बंदला झुगारून या मेळाव्याला कारवाफा परिसरातील ३५० ते ४०० नागरिकांनी हजेरी ला ...
शेतकऱ्यांची कर्जमाफी, पीक कर्ज, जिल्ह्यातील ओबीसींचे कमी केलेले आरक्षण, बेरोजगारी, कृषिपंप कनेक्शनसह जिल्ह्यातील विविध ज्वलंत प्रश्नांवर शिवसेनेने बुधवारपासून जिल्हाभरात आंदोलन सुरू केले आहे. ...