आलापल्ली-सिरोंचा मार्गावर रेपनपल्ली गावाजवळ ट्रकने दुचाकीला धडक दिली. या धडकेत युवक जागीच ठार झाला. सदर अपघात सोमवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडला. घटनास्थळ नेमक्या कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्दित येते, यावरून रेपनपल्ली व राजाराम पोलीस स्टेशनमध् ...
पावसाची दांडी व वातावरणातील बदलामुळे धान पिकावर लष्कर, पाने गुंडाळणारी अळी तसेच बेरडी या किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकºयांनी किडी व रोगांवर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे आवाहन कृषी विज्ञान क ...
भामरागड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मेडपल्ली येथील रहिवासी बाजीराव मडावी यांची नक्षल्यांनी पोलीस खबºया असल्याच्या संशयावरून २०१० मध्ये हत्या केली. या घटनेचा निषेध म्हणून गावातील नागरिकांनी त्यांच्या स्मरणार्थ ३ आॅगस्ट रोजी स्मारक उभारले. ...
विद्यमान केंद्र व राज्य सरकारच्या वतीने सर्वसामान्यांच्या विकासासाठी अनेक योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. या योजनांचा लाभ दुर्गम भागातील लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिट ...
भामरागड तालुक्यात रस्ते, शिक्षण, आरोग्य व इतर मूलभूत समस्या मोठ्या प्रमाणात अद्यापही कायम आहेत. प्रशासन व शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम कोठी परिसर विकासापासून आजही कोसोदूर आहे. ...
जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायती हागणदारीमुक्त घोषित करण्यात आल्या आहेत. या गावांमध्ये स्वच्छता शाश्वत राहावी, यासाठी त्रयस्त संस्थेच्या मार्फत मंगळवारी काही निवडक १० ते १५ ग्रामपंचायतींचे सर्वेक्षण केले जाणार आहे. ...
ट्रकमध्ये कोंबून कत्तलीसाठी घेऊन जात असलेला ट्रक अडवून २१ जनावरांना जीवनदान देण्यात आले. सदर कारवाई देसाईगंज पोलिसांनी शनिवारी केली. यामध्ये तीन आरोपींना अटक केली आहे. ...
पत्नीच्या डोक्यावर लाकडी दांड्याने वार करून तिची हत्या केल्यानंतर पतीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आलापल्ली येथील चर्चमध्ये शनिवारी सकाळी उघडकीस आली. ...
देसाईगंज शहरासह तालुक्यात अवैैध दारूविक्री केली जात आहे. दारूमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे अवैैध दारूविक्रेत्यांना तडीपार करावे, अशी मागणी महिला व पुरुष दारूबंदी समिती शिवाजी वॉर्ड तसेच कस्तुरबा वॉर्र्डातील महिलांनी शुक्रवारी शिवाजी ...
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत विद्यमान केंद्र सरकारच्या वतीने वैयक्तिक शौचालय बांधण्याचा जम्बो कार्यक्रम हाती घेण्यात आला. अनेक लाभार्थ्यांनी पदरचे पैसे खर्च करून तर काहींनी उधार, उसणवार करून शौचालयाचे बांधकाम आटोपून घेतले. ...