निसर्गाचा लहरीपणा, रोगांचा प्रादुर्भाव, धानाला असलेला कमी बाजाभाव यामुळे आजच्या घटकेला धानाची शेती परवडणारी नाही, अशी सर्वत्र शेतकऱ्यांची ओरड असतांनाच देसाईगंज तालुक्यातील नैनपूर येथील भाग्यश्री सेंद्रिय शेतकरी गटाच्या शेतकऱ्यांनी धान शेतीमध्येच मत्स ...
१५ दिवसांच्या उसंतीनंतर शुक्रवारपासून जिल्ह्यात पुन्हा पावसाने जोर धरला आहे. यामुळे रोवलेल्या धान पिकाला दिलासा मिळाला आहे. मात्र रोवणीची कामे सुरू होण्यासाठी आणखी मोठ्या पावसाची प्रतीक्षा सुरू आहे. ...
देशभरातील १० कोटी आदिवासी समुदायाच्या आरोग्य स्थितीत पूर्वीच्या तुलनेत काहीशी सुधारणा झाली असली तरी आदिवासी समुदाय आरोग्याच्या तिहेरी तणावाखाली आहे. आगामी काळात मधुमेह, रक्तदाब, कॅन्सर यासारखे रोग वाढतील, असा अंदाज डॉ.अभय बंग व इतर तज्ज्ञांच्या समिती ...
तालुक्यात गरीब एपीएलधारकांना अंत्योदय योजनेत समाविष्ट करून त्यांना अन्नधान्य व केरोसीनचा लाभ द्यावा, अशी मागणी आदिवासी विद्यार्थी संघाने तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाºयांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. ...
वसतिगृहात राहत असलेल्या विद्यार्थ्यांच्या खात्यात रोख रक्कम (डीबीटी) जमा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. मात्र या अंतर्गत कमी रक्कम दिली जात आहे. त्यामुळे सदर योजना बंद करून पूर्वीप्रमाणेच वसतिगृहातच जेवणाची व्यवस्था करावी, अशी मागणी गोंडवाना गण ...
मागील १५ दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्याने कुरखेडा तालुक्यातील पुराडा परिसरातील रोवणीची कामे थांबली आहेत. त्यामुळे यावर्षी सुध्दा धानपीक संकटात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यावर्षी पावसाळ्याच्या अगदी सुरूवातीला पाऊस अगदी वेळेवर पडला. ...
१ नोव्हेंबर २००५ रोजी व त्यानंतर नियुक्त झालेल्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी २ आॅक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या पर्वावर शिवनेरीपासून मुंबईपर्यंत पेन्शन दिंडी काढली जाणार आहे. ...
आॅगस्ट महिना अर्धा संपण्याच्या मार्गावर असताना उद्दिष्टाच्या निम्मेही कर्ज वाटप झाले नाही. केवळ ४३.३६ टक्केच कर्जाचे वाटप झाले आहे. सावकारी पाशातून शेतकऱ्यांची मुक्ती करण्यासाठी प्रत्येक राष्ट्रीयकृत, ग्रामीण व सहकारी बँकेला कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिल ...