ब्रिटिशांच्या काळात जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण अशी सिरोंचाची ओळख होती. जिल्ह्याचे राजकारण, समाजकारण व अर्थकारण येथूनच चालायचे. पण आज सिरोंचा एकाकी पडले आहे. त्यावेळचे पुरातन अवशेषही नामशेष होण्याचा मार्गावर आहेत. ...
आदिवासींच्या वैद्यकीय गरजांची जाणीव असणारे डॉक्टर तयार व्हावे, यासाठी आश्रमशाळा शिकणाऱ्या पाल्यांना वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षा (नीट) चे धडे बिजुधावडी येथे दिले जात आहेत. ...
पर्लकोटा नदीच्या पाण्याची पातळी रविवारी दुपारी वाढली. पुराचे पाणी भामरागड शहरात शिरल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. भामरागडसह जिल्ह्यातील १०० पेक्षा अधिक गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. ...
दिवसेंदिवस निवडणुकीतील उमेदवाराची जात बघून त्याला मतदान करण्याची वृत्ती मतदारांमध्ये वाढत आहे. त्यामुळे चारित्र्य संपन्न व्यक्ती निवडून येत नाही. समाजाच्या प्रत्येक घटकातील व्यक्ती निवडून आल्यास लोकशाहीचे सामाजीकरण होण्यास मदत होईल. लोकशाहीचे सामाजीक ...
चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडेश्वर देवस्थान येथे श्रावण मासानिमित्त महिनाभर पूजाअर्चा, अभिषेक, बिल्वार्चन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. तसेच दर सोमवारी मार्र्कंडेश्वराची पालखी काढली जाणार आहे. ...
शहरवासीयांनी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्याकडे अहेरी शहरात सर्व सोयीयुक्त बाजारवाडी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्याची तातडीने दखल घेत पालकमंत्री आत्राम यांनी जिल्हा नियोजन समितीमार्फत नगरोत्थान विकास योजनेतून अहेरी नगर पंचायतला १ को ...
शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत अहेरी तालुक्याच्या जिमलगट्टानजीक असलेल्या किष्टापूर येथे शेतकरी मंगा सम्मा सिडाम या लाभार्थी शेतकऱ्यांच्या शेतात कृषी विभागाच्या वतीने सन २०१६-१७ मध्ये माती नाला बांधकाम करण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून मुसळधा ...
लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : चामोर्शी तालुक्यातील किष्टापूर टोला येथे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शनिवारी भेट घेऊन गावातील व्यवस्थेची पाहणी केली. गावात संगणक प्रशिक्षण व इतर प्रशिक्षणाकरिता ट्रेनिंग हॉलसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी न ...
लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : निजामाबाद ते जगदलपूर हा ८२२ किमीचा ६३ (१६) क्रमांकाचा महामार्ग सिरोंचा तालुक्यातून जातो. अंकिसा येथील मार्ग तसेच येर्रावागू नाल्यावरील पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश चिंता यांनी ...