रविवारी रात्री व सोमवारी दिवसभर गडचिरोली जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. त्यामुळे नदी, नाल्यांना पूर येऊन बहुतांश मार्गांवरील वाहतूक ठप्प पडली होती. दिवसभर पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. ...
मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात सर्व नदी-नाल्यांना पूर आला असताना एका अरुंद पुलावरून एसटी महामंडळाची एशियाड बस नाल्याच्या पाण्यात कोसळली. गावकऱ्यांच्या तत्परतेने या बसमधील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर ...
जिल्ह्यात रविवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक नदी व नाल्यांना पूर आला आहे. भामरागडजवळील पर्लकोटा नदीच्या पुराचे पाणी भामरागड शहरात शिरले आहे. इतरही ...
गडचिरोली - जिल्ह्यात रविवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक नदी, नाल्यांना पूर आला आहे. भामरागडजवळील पर्लकोटा नदीच्या पुराचे पाणी भामरागड शहरात शिरले आहे. इतरही अनेक गावे जलमय झाली आहेत. सोमवारी दिवसभर पावसाचा जोर कायम असल्याने प ...
भामरागड तालुक्यात गुरूवारपासून सतत दमदार पाऊस होत असल्याने तलाव, बोड्यातील पाणीसाठा वाढला आहे. दरम्यान शुक्रवारी तालुक्यातील दुडेपल्ली येथील एका शेतकऱ्याची खासगी बोडी फुटल्याने परिसरातील धानपीक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. यामुळे २५ शेतकऱ्यांचे मो ...
आॅनलाईन बदलीदरम्यान अपेक्षित शाळा न मिळाल्याने काही शिक्षकांनी जाणूनबुजून वैद्यकीय रजा घेतल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. संबंधित शिक्षकांनी सात दिवसांच्या आत रूजू व्हावे, अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल, ......... ...
राष्ट्रीय आरोग्य अभियानात कार्यरत असलेल्या कंत्राटी परिचारीकांची पदाचे सुसूत्रीकरण करण्याचे पत्र आयुक्त आरोग्यसेवा तथा अभियान संचालक डॉ. संजीव कुमार यांनी काढले आहे. सुसूत्रीकरणामुळे जिल्ह्यातील अर्ध्यापेक्षा अधिक कंत्राटी एएनएमची नोकरी धोक्यात येणार ...
अहेरी व आलापल्ली परिसरात गुरूवारी अतिवृष्टी झाली. त्यामुळे या दोन्ही गावातील अनेक नागरिकांची घरे, गुरांचे गोठे कोसळले. पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्याचबरोबर पंचनामे करण्याचे निर् ...
कठाणी नदीवरील पूल अर्धवट असल्याने राजोलीवासीयांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. ही बाब खासदारांच्या लक्षात आणून देण्यासाठी राजोलीवासीयांनी खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी यांचे वाहन अडवून पुलाची पाहणी करण्याची मागणी केली. ...
दिल्ली येथील जंतर-मंतर मैैदानावर ९ आॅगस्ट रोजी भारतीय संविधानाची प्रत जाळणाऱ्या विरोधकांवर देशद्रोहाचा खटला चालवून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जिल्ह्यातील अनेक सामाजिक संघटना व समाजबांधवांच्या वतीने शासनाला पाठविलेल्या निवेदनातून करण्यात ...