जिल्हा शैक्षणिक सातत्त्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था (डीआयईसीपीडी) व शाळेच्या पुढाकाराने जिल्हाभरातील पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले जात आहेत. गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडते. त्याचबरोबर नदीनाल्यांची संख्या अ ...
गोदावरील नदीवरील पुलाचे लोकार्पण होऊन आज २० महिन्यांचा कालावधी उलटला. परंतु अल्पावधीतच पुलाच्या जोडामध्ये भेगा पडल्याने व लोखंडी रॉड बाहेर निघाल्याने दुसऱ्यांदा पुलाची डागडुजी करण्यात आली. ...
तालुक्यातील नंदीगाव नाल्यावर नुकताच झालेल्या अतिवृष्टीमुळे अचानकपणे नाल्याचे पाणी वाढल्याने गडचिरोली-हैद्राबाद ही बस त्या नाल्यात बुडण्याच्या मार्गावर होती. दरम्यान स्थानिक युवकांनी शर्थीचे प्रयत्न करून सर्व प्रवाशांना या बसमधून सुरक्षित बाहेर काढले. ...
महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा वर्धापन दिनाचे औचित्य साधून २५ आॅगस्ट रोजी मूल मार्गावरील राजस्व बचत भवनात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ...
अन्न व औषध प्रशासन विभागाने तालुक्यातील पोटेगाव-राजुरी दरम्यान सापळा रचून सुमारे ९४ हजार ९५० रूपयांचा सुगंधित तंबाखू जप्त केला आहे. छत्तीसगड राज्यातून पोटेगाव मार्गे गडचिरोली तालुक्यात दारू आणली जात असल्याची गोपनीय माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्य ...
येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे बनावट शिक्के तयार करून खोट्या सह्यानिशी जमिनींचे व्यवहार केल्याप्रकरणी अव्वल कारकून दुष्यंत कोवे याला शनिवारी अटक करण्यात आली. या प्रकरणात झालेली ही दुसरी तर उपविभागीय अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्याची पहिलीच अटक आ ...
मुक्तिपथ अभियानांतर्गत गावातील अवैैध दारू व तंबाखूजन्य पदार्थ विक्री बंद करण्यासाठी ग्रामसभा सरसावल्या असून कुरखेडा तालुक्यातील मरारटोला व बांधगाव येथील ग्रामसभेत दारू व खर्रा विक्री बंद करण्याचा ठराव पारित करण्यात आला. ...
५० व्या सुवर्णजयंती महोत्सवानिमित्त सुभाषग्राम येथे आयोजित राज्यस्तरीय नेताजी कप फुटबॉल स्पर्धेचा समारोप गुरूवारी झाला. या स्पर्धेत नागपूर येथील संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ५० हजार रूपये व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. ...
विदर्भातील सप्तधामापैकी एक धाम हे भंडारेश्वर मंदिर आहे. सदर मंदिर आरमोरी तालुक्याच्या वैरागड येथे आहे. गावाच्या उत्तरेला खोब्रागडी, वैलोचना, नाडवाही या तीन नदींचा संगम असून या संगमाच्या काठावर एका उंच टेकडीवर भंडारेश्वराचे प्रसिद्ध मंदिर आहे. ...
जिल्ह्यात स्थित सीआरपीएफच्या पाचही बटालियनच्या अधिकारी व जवानांनी साडेसहा लाख रूपयांचा निधी जमा करून तब्बल दोन ट्रक इतके दैनंदिन जीवनावश्यक साहित्य केरळाला पाठविले आहेत. ...