वैरागडजवळून वाहणाऱ्या वैलोचना नदीवर कमी उंचीचा पूल आहे. या पुलामुळे मागील वर्षीपर्यंत दरवर्षी २० गावांची वाहतूक प्रभावित होत होती. परंतु २०१७-१८ या वर्षात नदीवर नवीन पुलाची निर्मिती झाल्याने यंदा पावसाळ्यात वाहतूक प्रभावित झाली नाही. अनेक वर्षांपासून ...
स्थानिक इंदिरा गांधी चौकालगतच्या जिल्हा महिला व बाल रुग्णालयात मे पासून जुलै २०१८ या तीन महिन्यांच्या कालावधीत गर्भाशयाच्या आजाराने ग्रस्त १० महिला रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आजाराने ग्रस्त १० महिलांना जीवनदान मिळाले. ...
१ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत पडणाऱ्या वार्षिक सरासरीच्या (अपेक्षित पावसाच्या) सुमारे ८८ टक्के पाऊस पडला आहे. सप्टेंबर महिना संपायला आणखी एक महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. कधीकधी याही महिन्यात मुसळधार पाऊस कोसळतो. त्यामुळे यावर्षी पाऊस वार्षिक सरास ...
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीतर्फे शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी पंचायत समितीसमोर सोमवारी धरणे आंदोलन केले. मागण्यांचे निवेदन संवर्ग विकास अधिकारी यांना सादर केले. ...
राजाराम ते छल्लेवाडा मार्गावर पावसाच्या पाण्यामुळे मोठमोठे खड्डे पडले होते. यामुळे नागरिकांना मार्गक्रमण करणे कठीण जात होते. राजाराम पोलिसांनी पुढाकार घेत मार्गाची दुरूस्ती केली. जवानांच्या या कार्याचे कौतुक होत आहे. ...
कोरची तालुक्यातील कोटगूल गावासह परिसरात धान पिकांवर लष्कर अळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. या लष्कर अळीचे वेळीच व्यवस्थापन शेतकऱ्यांनी केले पाहिजे, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र गडचिरोली विषय विशेषज्ज्ञ डॉ. पुष्पक बोथीकर यांनी केले. ...
प्रमुख जिल्हा व सत्र न्या. तथा जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष संजय मेहरे यांनी श्रद्धा व अंधश्रद्धा या संकल्पनेचा उलगडा केला. तसेच अंधश्रद्धेला बळी न पडता विरूद्ध प्रवाहाच्या दिशेने वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी केले. ...
शहरातील २५ ओपन स्पेसचा विकास करण्यासाठी राज्य शासनाकडून पाच कोटी रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. याची निविदा प्रक्रिया पार पडली असून लवकरच ओपन स्पेसच्या कामांना सुरूवात होणार आहे. खा. अशोक नेते, आ. डॉ. देवराव होळी, नगराध्यक्ष योगीता पिपरे यांच्या हस् ...
रानडुकराची शिकार करून त्याचे मांस विक्रीसाठी गडचिरोली शहरात आणले जात असताना वन विभागाच्या कर्मचाºयांनी पोटेगाव मार्गावर सापळा रचून दोन आरोपींना मासांसह अटक केली आहे. सदर कारवाई रविवारी करण्यात आली. ...
चामोर्शी तालुक्यातील नवतळा येथील ७ वर्षाच्या बालकाला विजेचा धक्का लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना २६ आॅगस्ट रोजी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली. प्रफुल्ल मोरेश्वर पिपरे (७) असे मृतक बालकाचे नाव आहे. ...