गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी व बिगर आदिवासी खेळाडूंमध्ये उपजतच चांगली शारीरिक क्षमता आहे. त्यांच्या क्रीडाकौशल्याला वाव देण्याची गरज आहे. जिल्ह्यातील खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीयस्तरापर्यंत मजल गाठावी, असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प ...
शिक्षकी पेशाप्रती प्रामाणिक राहून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासोबतच शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन शिक्षकदिनी सन्मानित केल्या जाते. ...
स्वातंत्र्याच्या ७२ वर्षानंतरही अहेरी उपविभागातील अनेक गावांमध्ये आजही वीजसेवा पोहोचली नाही. या भागातील आदिवासी व गैरआदिवासी नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे अहेरी उपविभागात विकासाचा अनुशेष शिल्लक आहे. ...
आॅक्टोबर २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत मुदत संपणाऱ्या १९ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक विभागाने जाहीर केला आहे. त्यामुळे या गावांमध्ये राजकीय वातावरण तापायला लागले आहे. ...
छत्तीसगड राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पर्लकोटा नदीवरील पुलावर मंगळवारी रात्री ९ वाजता पाणी चढले. त्यामुळे भामरागडवासीयांचा जीव पुन्हा टांगणीला लागला असल्याचे दिसून येत होते. पर्लकोटा नदीच्या अगदी तिरावर असलेल्या भामरागड शहरात यावर्षीच्या पावसाळ्यात ...
तालुक्यातील पुस्के येथे जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे गावातील गरोदर मातेला प्रसुतीसाठी रूग्णालयात भरती करण्यास उशीर झाल्याने बाळ दगावल्याची घटना घडली. पुस्के हे गाव एटापल्ली-गट्टा मार्गावर एटापल्लीपासून ३५ किमी अंतरावर आहे. ...
आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात क्रीडा प्रतिभेची कमतरता नाही. कौशल्य आहे, हिंमत आहे, पुढे जाण्याची महत्वाकांक्षाही आहे. पण क्रीडांगणाची सोय आणि योग्य मार्गदर्शनाअभावी जिल्ह्यातील समस्त खेळाडूंचा क्रीडा विकासच खुंटला आहे. ...
भामरागड तालुक्यातील कोठी येथील महिला दारूबंदी व खर्राबंदी समितीच्या सदस्यांनी पोलिसांना राखी बांधल्यांनतर ओवाळणी म्हणून गावातील खर्रा बंद करण्याची मागणी केली. ...