कुरखेडा तालुक्यातील महिलांनी गडचिरोली येथे पोलीस अधीक्षक कार्यालयावर ३१ आॅगस्ट रोजी धडक दिली. दारूविक्रीमुळे त्रस्त झालेल्या महिलांनी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना राखी बांधून दारूविक्री बंद करून रक्षण करण्याची ओवाळणी निवेदनाद्वारे मागितली. ...
रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जिल्ह्यातील धान पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. अशा परिस्थितीत शेतकºयांचा सेंद्रीय शेतीकडे कल वाढावा, यासाठी आत्मा विभागाच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे. ...
अहेरी तालुक्यातील कुरूमपल्ली हे गाव अतिशय संवेदनशील आहे. या गावात नक्षल्यांची दहशत असल्याने सरपंच पदासाठी कुणीही नामांकन सादर करीत नव्हते. २० वर्षांपूर्वी जोगी तलांडी हे सरपंच बनले होते. तब्बल २० वर्षांच्या कालावधीनंतर त्यांची मुलगी मैनी जोगी तलांडी ...
दिना नदीवर पूल नसल्याने अनेक नागरिक जीव धोक्यात घालून दिना नदीच्या पाण्यातूनच मार्ग काढतात. पूल बांधण्याची मागणी होत असली तरी याकडे दुर्लक्ष झाले आहे. एटापल्ली तालुक्यातील बहुतांश नागरिक जिल्हा मुख्यालयाकडे जाण्यासाठी रेगडी-देवदा या मार्गाचा वापर करत ...
सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत यावर्षी १३ टक्क्यांनी धान पिकाचे क्षेत्र वाढले आहे. यावरून धान पिकाबाबत टीका होत असली तरी शेतकरी या पिकाला विशेष पसंती दर्शवित असल्याचे दिसून येते. ...
शहरी भागात माओवादी विचार पेरून केवळ सरकारच नाही तर लोकशाही व्यवस्थेला उलथवून लावण्याचा डाव आखण्याचा आरोप असलेले राज्यातील आणखी काही नेते पोलिसांच्या रडारवर आहेत. ...
तालुक्यातील बहुतांश गावे नक्षलग्रस्त व जंगलव्याप्त भागात आहेत. या गावांमध्ये शासकीय योजना पोहोचत नाही. तसेच सोयीसुविधांचाही लाभ नागरिकांना मिळत नाही. ही समस्या जाणून ग्राम पंचायत मल्लमपोड्डूच्या वतीने ग्राम पंचायत आपल्या दारी हा उपक्रम सुरू करून नागर ...
अहेरी उपविभागातील मरपल्ली परिसरातील अनेक गावातील अतिक्रमणधारकांना वनहक्क पट्टे मिळाले नाही. या गावातील शेतकरी वनहक्कापासून वंचित आहेत. त्यामुळे त्यांना वनहक्क पट्टे द्यावे, अशी मागणी जि. प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या नेतृत्त्वातील शेतकऱ्यांनी जि ...
सिरोंचा ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीत रूपांतरण होऊन आता तीन वर्षांचा कालावधी उलटला आहे. मात्र नगर पंचायत प्रशासनाच्या नियोजनशून्यतेमुळे सिरोंचा शहराचा विकास पूर्णत: खुंटला आहे. शहराच्या अनेक वॉर्डात नाली, रस्ते, शौचालय व इतर मूलभूत समस्या ऐरणीवर आल्या ...
तालुक्यातील कसनसूरपासून सात किमी अंतर असलेल्या घोटसूर येथे गॅस्ट्रोची साथ पसरली असून मागील १५ दिवसात तीन नागरिकांचा मृत्यू झाला. आरोग्य विभागाने केलेल्या शर्तीच्या प्रयत्नानंतरही २९ आॅगस्ट रोजी एका नागरिकाचा मृत्यू झाला. ...