जिल्ह्यातील गरोदर मातांना व बालकांना आरोग्याची उत्तम सेवा उपलब्ध करून देण्यासाठी गडचिरोली येथे महिला व बाल रुग्णालय सुरू करण्यात आले. मोठा गाजावाजा करून रुग्णालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आले. ...
तेलंगणा राज्याच्या चिनूर व मंचेरियालकडे जाण्यासाठी सिरोंचा तालुक्यातील अनेक नागरिक शॉर्टकट व सोयीचा मार्ग म्हणून प्राणहिता नदीपात्रातून नावेने प्रवास करतात. पावसाळ्यातही असा धोकादायक प्रवास होत असल्याचे दिसून येत आहे. ...
यावर्षीच्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे ६९ लाख रूपयांच्या संपत्तीचे नुकसान झाले आहे. यामध्ये १० नागरिकांना जीव सुध्दा गमवावा लागला आहे. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवत यावर्षी पावसाने सरासरी गाठली. ...
२०१४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जनतेला मोठमोठी आश्वासने दिली होती. मात्र चार वर्षाच्या सत्ताकाळात ही सारी आश्वासने फोल ठरली आहेत. ...
केंद्र व राज्यात भाजप नेतृत्त्वातील सरकार सत्तारूढ झाल्यापासून आत्तापर्यंत लोकहिताची योजना अंमलात आणली नाही. शेतकऱ्यांच्या हिताचा एकही योग्य निर्णय घेतला नाही. मोठमोठ्या उद्योजकांचे कर्ज सरकारने माफ केले. ...
जिल्हाभरात ६ सप्टेंबरपर्यंत सरासरीच्या १०५.४ टक्के पाऊस झाला आहे. तसेच वार्षिक सरासरीच्या ९१.९ टक्के पाऊस पडला आहे. पावसाचा जोर सुरूच असल्याने यावर्षी वार्षिक सरासरीच्या अधिक पाऊस होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...
एटापल्ली नगर पंचायतीने दिलेले कचरा उचलण्याचे कंत्राट रद्द करावे, या मागणीसाठी नगरसेवकांनी गुरूवारी झालेल्या मासिक सभेदरम्यान सभागृहाताच ठिय्या आंदोलन केले. ...
घरकुलाच्या ‘ड’ यादीमध्ये समाविष्ट असलेल्या लाभार्थ्यांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन सदर व्यक्ती घरकुलाच्या योजनेसाठी खरोखरच पात्र आहे काय, याची चौकशी केली जाणार आहे. १ सप्टेंबरपासून सदर मोहीम सुरू केली आहे. ...
अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुरूमपल्ली ग्राम पंचायतीची २० वर्षांपासून निवडणूक झाली नव्हती. निवडणूक कार्यक्रम वेळोवेळी जाहीर करूनही नागरिकांच्या प्रतिसादाअभावी कोरमपूर्ती होत नव्हती. यंदाच्या मे महिन्यात पोट न ...
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कर्मचाऱ्यांच्या निवासाकरिता पेंढरी येथे कर्मचारी वसाहतीचे बांधकाम पाच वर्र्षांपूर्वी हाती घेण्यात आले. परंतु अद्यापही या वसाहतीचे बांधकाम पूर्ण झाले नाही. अधिकारी व संबंधित कंत्राटदाराच्या बेजबाबदारापणामुळे वसाहतीचे बां ...