गावापर्यंत रूग्णवाहिका जाऊ शकत नसल्याने आरोग्य कर्मचारी गर्भवती महिलेला रूग्णालयात भरती करण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन गेले. प्रसुतीसाठी तिला रूग्णालयात आणले जात असताना ती ट्रॅक्टर ट्रॉलीमध्येच प्रसुती झाली. मात्र सोबत आरोग्य कर्मचारी असल्याने माता व नवजात ...
आदिवासी बहुल नक्षलप्रभावित गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्र शासनाने ५३५ कोटी १६ लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे केली आहे. ...
अहेरी तालुक्यातील पेरमिली गावाजवळ नक्षल बॅनर आढळून आल्याने या परिसरात दहशत निर्माण झाली आहे. पेरमिली गावापासून एक किमी अंतरावर रविवारी सकाळी लाल रंगाचे नक्षल बॅनर आढळून आले. सरकार जनतेचे आंदोलन दडपण्यासाठी प्रयत्न करीत आहे. ...
घनकचऱ्याचे व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने नगर परिषदेने प्रयत्न चालविले असले तरी ओला व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करताना नगर परिषदेला तारेवरची कसरत करावी लागत आहे. यासाठी बराच मनुष्यबळ लागत असून नगर परिषदेचा पैसा खर्च होत आहे. त्यानंतरही कचऱ्याचे वर्गीक ...
जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास, गटचर्चा आदीद्वारे अभ्यास केला तर यश नक्कीच मिळते. महिलांनी लहान पदांचे स्वप्न न बघता फौजदार, डी.वाय.एस.पी. व आय.पी.एस. असे मोठ्या पदांचे स्वप्न बघावे. पोलीस खात्यात महिलांसाठी राखीव जागा असतात त्याचा फायदा घ्यावा. ...
अहेरी तालुक्यातील येरमनार ग्रामपंचायत अंतर्गत तीन गावे व आरेंदा ग्रा.पं.तील दोन गावात वीज खांब लावून तारा ओढण्यात आल्या. परंतु अद्यापही वीज पुरवठा सुरू झाला नाही. मात्र नागरिकांना वीज बिल पाठविले जात आहे. ...
गडचिरोली-चिमूर या मागास नक्षलग्रस्त लोकसभा क्षेत्रात रेल्वेचे जाळे नसल्याने या भागाचा विकास खुंटला आहे. या भागात मोठ्या प्रमाणात खनिज व वनसंपत्ती आहे. या खनिज संपत्तीवर प्रक्रिया होण्यासाठी उद्योगधंद्याची गरज आहे. उद्योग निर्माण होण्यासाठी रेल्वे मार ...
एका टीव्ही वाहिनीवरील लोकप्रिय ठरलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ या रिअॅलिटी शो मध्ये शुक्रवारी डॉ.प्रकाश व डॉ.मंदाकिनी आमटे यांनी जिंकलेली रक्कम भामरागड तालुक्यातील तलावांच्या दुरूस्ती व नवीन तलावांच्या निर्मितीसाठी खर्च करण्याचा मनोदय आमटे परिवाराने व् ...
बहुजन आणि आदिवासी समाजाचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी निवडून दिले जाणारे या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी प्रत्यक्षात त्यांच्यासाठी काहीच करत नाहीत. ते भांडवलदारांच्या पाठीशी जात असल्यामुळे बहुजनवादी, कष्टकरी, शेतकऱ्यांचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी या जिल्ह्यात ...
दारू बंदी नुसती घोषित करून ती टिकत नाही. त्याची योग्य अंमलबजावणी झाली तरच ती टिकते व गावातील लोकांना दारू बंद केल्याचा फायदा मिळतो. अशीच दारू बंदीची अंमलबाजावणी मुडझा बूज गावात करण्यात आली. ...