अत्यल्प खर्च, कमी मशागत, भरघोस उत्पादन व कमी कालावधीत धान पिकाचे उत्पादन घेता यावे, याकरिता कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत देसाईगंज तालुक्यात चोप येथे गोविंदराव नागपूरकर यांच्या शेतात प्लास्टिक मल्चिंगद्वारे धानाची शेती करण्यात आल ...
सिरोंचा येथे बसस्थानक निर्मितीच्या हालचालींना वेग आला असून या बसस्थानकासाठी शासनाने पाच कोटी रूपयांचा निधी मंजूर केला. पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी जागेची पाहणी केली. ...
पोळ्यानिमित्त बहुतांश कर्मचारी व नागरिक गावाला जात असल्याची संधी साधून चोरट्यांनी वैरागड, आलापल्ली व नागेपल्ली येथील घरांमध्ये चोऱ्या केल्या. तिन्ही गावातील एकूण चोरीच्या घटनांमध्ये जवळपास चार लाख रूपयांचा ऐवज लंपास केला. ...
वाढती महागाई तसेच केंद्र शासनाचे धोरण यांच्या विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षांनी सोमवारी जिल्हा बंदचे आवाहन केले होते. तान्हा पोळ्याच्या दिवशी जिल्ह्यातील बहुतांश गावांमधील व्यापारपेठ बंदच राहते. मात्र बंदच्या आवाहनानंतर लहान-मोठ ...
५ मार्च २०१५ च्या शासन निर्णयानुसार राज्यपालांच्या अधिसूचनेअन्वये अनुसूचित क्षेत्रातील निश्चित केलेल्या १२ संवर्गातील पदे स्थानिक अनुसूचित जमातीतील उमेदवारांमधून भरले जात आहे. या अधिसूचनेमुळे गडचिरोली जिल्ह्यातील बिगर आदिवासी गावातील युवकांवर अन्याय ...
अहेरी शहर व परिसरातील गावांमध्ये अंत्यविधीसाठी जळावू लाकुड बिट व बांबू उपलब्ध होत नसल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत होती. अंत्यविधीसाठी ५ते ६ हजार रुपये खर्च करून जळाऊ लाकूड बाहेरून विकत घ्यावे लागत होते. यामुळे नागरिकांना जास्तीचा आर्थिक भुर्दंड ...
तालुक्यातील किटाळी गावानजीक दोन चारचाकी वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना ८ सप्टेंबर शनिवारी रात्री ८.१५ वाजताच्या सुमारास घडली. चंद्रभान बांबोळे (४५), विनोद लोहट (३०), नितेश मडावी (३०) तिघेही रा. किटाळी तालुक ...
देशातील सर्व न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे व विविध संस्था तसेच बँकेतील दाखलपूर्व प्रकरणांची संख्या कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय नवी दिल्लीच्या आदेशानुसार ८ सप्टेंबर रोजी शनिवारला जिल्ह्याच्या सर्व न्यायालयात लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. या लोकन ...
गॅस, पेट्रोल, डिझेच्या किमती दररोज वाढत आहेत. याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या जनविरोधी धोरणामुळे जनता त्रस्त आहेत, असा आरोप करून जिल्हा महिला काँग्रेस कमिटीने शनिवारी स्थानिक इंदिरा गांधी चौकात आंदोलन करून गॅस, पेट्रोल, ...