गणेश मंडळ व संत निरंकारी मंडळाच्या वतीने शहरात आरोग्य शिबिर घेण्यात आले. गणेश मंडळाच्या शिबिरात ८६५ तर निरंकारी मंडळाच्या शिबिरात ५८४ अशा एकूण १ हजार ४४९ रुग्णांची तपासणी करण्यात आली. ...
हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाच्या वतीने बेजूर गावातील ४२ आदिवासी महिला व पुरूषांना अभ्यासदौऱ्यासाठी शहरी भागात पाठविण्यात आले होते. तीन दिवशीय अभ्यास दौरा आटोपून बेजूरवासीय स्वगावी परतल्यानंतर त्यांनी या अभ्यास सहलीतून आलेले अनुभव लोकांपुढे कथन क ...
स्थानिक पंचायत समिती अंतर्गत मेंढाटोला केंद्रात येणाऱ्या कटेझरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत शिक्षक नियमित शाळेत नसल्याच्या मुद्यावर पालकांनी आक्रमक होत शुक्रवारी विद्यार्थ्यांना शाळेत पाठविले नाही. ...
गेल्या १५ दिवसांपेक्षा जास्त कालावधीपासून दडी मारलेल्या पावसाची चातकासारखी वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना गुरूवार आणि शुक्रवारच्या पावसाने दिलासा मिळाला. जिल्ह्याच्या सर्व भागात झालेल्या पावसाने तहानलेल्या पिकांना तृप्त केले. ...
गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यात पेट्रोल किंवा डिझेलची खुलेआम विक्री चक्क किराणा दुकान आणि पानठेल्यांमधून होत असताना कुणावरही कारवाई होत नाही. ...
वडसा ते गडचिरोली रेल्वेमार्गाच्या मंजुरीच्या कोरड्या गप्पाच मारल्या जात आहे. प्रत्यक्षात या मार्गाच्या उभारणीचे काम पुढे सरकतच नाही. वनविभाग जमीन देण्यास तयार नाही. ...
आश्रमशाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या खात्यात डीबीटीची रक्कम जमा करावी, अशी मागणी बिरसा सेना संघटनेचे रोशन मसराम यांनी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. ...
भारत देशात विविध धर्म असले तरी आपण धर्मनिरपक्षेतेचे तत्त्व अंगिकारले आहे. प्रत्येक धर्म आपणाला माणुसकीचे शिक्षण देत असते. विसोरा येथील हिंदू समाज बांधवही अगदी आनंदाने मोहरमच्या उत्सवात सहभागी होतात. ...
गडकरी आणि फडणविसांनी सत्तेत येण्याआधी पेसा कायदा रद्द करू असे सांगून ओबीसी समाजाला चुचकारले, पण पेसा कायद्यात कोणतीही सुधारणा केली नाही. ओबीसी समाजाला न्याय मिळाला नाही. सरकार ओबीसी आणि आदिवासींना लढाईतील कोंबडे बनवून एकमेकांविरूद्ध लढवत आहे. ...