शासनाच्या पंडित दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजनेअंतर्गत सुभाषग्राम परिसरातील अडपल्ली माल येथे ४ कोटी ४६ लाख रूपये किमतीचे ३३/११ के व्ही विद्युत उपकेंद्राला मंजुरी देण्यात आली. एक वर्षाचा कालावधी उलटला असूनही या वीज उपकेंद्राचे काम अतिशय संथगतीने स ...
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत आरमोरी व देसाईगंज तालुक्यात कुष्ठरोग शोध मोहिमेस प्रारंभ करण्यात आला आहे. दोन्ही तालुक्यात ३०० कर्मचारी गावागावात फिरून नवीन कुष्ठरुग्ण शोधत आहेत. ...
दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वार्षिक साधारण सभेकरिता उपस्थित झालेल्या प्रतिनिधींना बँकेच्यावतीने बलकोवा (भीमा) बांबू व शमी झाडांचे वाटप करण्यात आले. ...
आदिवासी विकास विभागाअंतर्गत जिल्ह्यातील अहेरी, भामरागड, गडचिरोली या तिनही प्रकल्पातून शासकीय आश्रमशाळेत शिकणाऱ्या गुणवत्ताप्राप्त ४४ विद्यार्थ्यांना टी.एस.पी. योजनेअंतर्गत २०१८-१९ च्या जिल्हा नावीण्यपूर्ण उपयोजनेतून प्रथमच भारत भ्रमणाची संधी प्राप्त ...
आदिवासीबहुल, दुर्गम क्षेत्रासोबतच नक्षलवादाने ग्रासलेल्या गडचिरोली जिल्ह्यात निसर्ग आणि धार्मिक पर्यटनाला भरपूर वाव आहे. मात्र जिल्ह्याबाहेरील नागरिकांमध्ये या जिल्ह्याविषयी असलेला गैरसमज आणि पर्यटनाला वाव देण्यासाठी योग्य मार्केटिंगचा अभाव यामुळे या ...
गडचिरोली जिल्ह्यातील पाच तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी बुधवारी (दि.२६) मतदान झाले. यात नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिलशील असलेल्या २० पैकी १३ ग्रामपंचायतींमध्ये सरपंचासह ८८ सदस्य अविरोध निवडून आले. ...
नागरिकांनी आरोग्याची काळजी घेऊन स्वत:चे शरीर सुदृढ ठेवावे, देशाची सेवा करण्यासाठी शरीर निरोगी असणे आवश्यक आहे. आरोग्य हिच माणसाची खरी संपत्ती आहे, असे प्रतिपादन खा. अशोक नेते यांनी केले. ...
दुर्गम व अतिदुर्गम भागातील आदिवासी खेळाडूंमध्ये उपजत क्रीडा कौशल्य आहे. या प्रतिभासंपन्न आदिवासी खेळाडूंना राज्य व राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक करण्यासाठी योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षणाची गरज आहे. ...
एका गरोदर मातेला उपचारासाठी पोर्ला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यासाठी नेले असता आरोग्य केंद्र कुलूप बंद आढळून आले. त्यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी आरोग्य केंद्राला कुलूप ठोकून संताप व्यक्त केला. ...
संपर्काचे सुलभ माध्यम म्हणून मोबाईल आता अत्यावश्यक झाले आहेत. पूर्वीची चैनीची वाटणारी ही वस्तू आता मोलमजुरी करणाऱ्या मजुरांच्याही अवाक्यात आली आहे. मात्र पुरेशा टॉवरअभावी जिल्ह्याचा ७५ टक्के भूभाग अजूनही मोबाईल कव्हरेजच्या बाहेर आहे. ...