दुर्गम भागात मोबाईल सेवा देणारी बीएसएनएल ही एकमेव केंद्र शासनाची कंपनी आहे. आॅनलाईन व्यवहारांना गती देण्यासाठी सध्या ४-जी सेवेची मागणी होत आहे. जिल्हाभरता ४-जी सेवा देण्यासाठी आपण केंद्र शासनाकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन बीएसएनएलच्या जिल्हा सल्लागा ...
१ ते ७ आॅक्टोबरपर्यंत वन्यजीव सप्ताह राबविला जात आहे. या सप्ताहाचा प्रारंभ सोमवारी गडचिरोली वन विभागाच्या कार्यालयातून करण्यात आला. वनविभागाच्या वतीने शहरात विविध प्रकारचे देखावे आणि आदिवासी नृत्यांचा सहभाग असलेली रॅली काढण्यात आली. ...
आरोग्याच्या दृष्टिकोनातून शहरातील युवक, युवती, विद्यार्थी तसेच नागरिकांना व्यायाम तसेच शारीरिक कसरत करण्याची सुविधा निर्माण व्हावी, या उद्देशाने गडचिरोली पालिका प्रशासनाच्या वतीने शहरात खुली व्यायामशाळा (जीम) निर्माण करण्यात येणार आहे. यासंदर्भातील प ...
पुरेशा प्रमाणात पाऊस न पडल्यामुळे चामोर्शी तालुक्यातील शेतकरी अडचणीत आले आहे. बदलत्या वातावरणामुळे धानपिकावर अनेक रोगांनी आक्रमण केले आहे. पाण्याअभावी धानपीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. ...
मनाची श्रीमंती हीच सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे. या श्रीमंतीला संघर्षाचा आधार दिल्यास विद्यार्थी हा आपल्या जीवनात हवे ते ध्येय गाठून यशस्वी होतो, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती नाना नाकाडे यांनी केले. ...
७ आॅगस्ट १९९० ला मंडल आयोग लागू होऊन २८ वर्षे पूर्ण झाली. हा आयोग ओबीसी समाजासाठी पूर्णपणे लागू करून त्याची पूर्णपणे अंमलबजावणी होत नसल्यामुळे ओबीसी समाजावरील अन्याय कायम आहे. ...
लोकजागर अभियानातर्फे संपूर्ण विदर्भात लोकजागर यात्रा काढण्यात येणार असून २७ नोव्हेंबर रोजी ही यात्रा गडचिरोलीत पोहोचणार आहे. या यात्रेत ओबीसी प्रवर्गातील सर्व संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ओबीसी बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन लोकजागर अभियानाच ...
आदिवासी विकास विभागांतर्गत येत असलेल्या जिल्ह्यातील गडचिरोली, अहेरी व भामरागड या तिन्ही प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची ‘भारत भ्रमण’ सहलीसाठी निवड करण्यासाठी ३० सप्टेंबर रोजी परीक्षा घेण्यात आली. ...
पावसाळ्याच्या सुरूवातीला पडलेल्या पावसावरून यावर्षी पाऊस वार्षिक सरासरी गाठेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र यावर्षीही सरासरीच्या दोन टक्के पाऊस कमी झाला आहे. ...
ओबीसींना घटनादत्त अधिकार मिळावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अथक परिश्रम घेतले होते. मात्र तत्कालीन स्थितीत त्यांना समजून घेण्यात कमी पडलेला ओबीसी समाज आणि तत्कालीन शासनाने ओबीसी बांधवांकडे फिरवलेली पाठ, त्याचेच परिणाम आजही भोगावे लागत आहेत. ...