अहेरी तालुक्यातील पेरमिली येथील शासकीय आश्रमशाळेत शिकणा-या एका १७ वर्षीय विद्यार्थिनीचा पाच आरोपींनी जंगलात विनयभंग करून मोबाईलमध्ये शूटिंग घेतले. त्या सर्व आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. ...
अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी पोलीस विभागाने पुढाकार घेत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे केंद्रे सुरू केली आहेत. ...
जीवनात अनेकदा यश अपयश येत असते. अपयशाला खचून न जाता स्वत:मध्ये आत्मविश्वास निर्माण करून आलेले अपयश दूर करून यश प्राप्तीसाठी प्रयत्न करावे, आत्मविश्वास बळकट करण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक आहे. ...
पावसाळ्यामध्ये बरेच मार्ग खड्डेमय झालेले आहेत. आता पावसाळा संपून एक महिन्याचा कालावधी उलटला तरी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना जाग आलेली नाही. आष्टी-चामोर्शी या मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. ...
स्थानिक नगर पालिका प्रशासनाच्या वतीने शहराच्या सर्व वॉर्डात नळ पाणीपुरवठा केला जातो. मात्र वैनगंगा नदीपात्रातील पाणी इंटेकवेलमध्ये खेचण्यासाठीच्या मोटारमध्ये बिघाड निर्माण झाल्याने शनिवारी व रविवारी असे दोन दिवस शहरातील पाणीपुरवठा ठप्प झाला. ...
मागील दीड महिन्यांपासून पावसाने कायमची उसंत घेतली असल्याने ज्या शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही, अशा ठिकाणचे धानपीक करपले आहे. धानपिकाची तणीस झाली आहे. यावर्षी सुरुवातीपासून समाधानकारक व नियमित पाऊस पडला. ...
शासनाच्या उदासीन व आडमुठया धोरणामुळे शाळा चालविणे शिक्षण संस्थांना कठीण झाले आहे. शिक्षण संस्था बंद करण्याचा घाट सरकारकडून रचला जात असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे. ...
देसाईगंज तालुक्यातील तुळशी-कोकडी परिसरातील धानपिकावर तुडतुडा पिकाने आक्रमण केले आहे. तुडतुड्यामुळे निवसलेल्या धानाची तणीस होत चालली असल्याने शेतकरी धास्तावला आहे. ...
शहरातील पानठेलाधारकांवर जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार, नगर परिषदेमार्फत सुरू असलेल्या कठोर कारवाईचा निषेध करण्यासाठी जवळपास २५ पानठेलेधारकांनी आरमोरी मार्गावरील पाण्याच्या टाकीवर चढून प्रशासनाविरोधात निदर्शने केली. ...
गडचिरोली : जिल्ह्याच्या दुर्गम भागात कार्यरत शेकडो बचत गटांकडून विविध वनोपजांपासून खाद्य पदार्थ आणि इतर दर्जेदार वस्तूंची निर्मिती केली जाते. मात्र बाजारपेठेअभावी त्यांच्या कलागुणांचे आणि मेहनतीला योग्य मोल होत नाही. ...