दिवाळीनिमित्त राशन दुकानातून चणा व उडीद डाळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. मात्र हे धान्य जिल्ह्यात उपलब्धच झाले नाही. त्यामुळे दिवाळीच्या कालावधीत चणा व उडीद डाळ वितरित झालीच नाही. ...
फळवर्गीय पिकात अत्यंत रूचकर व पौष्टिक फळ असणाऱ्या शिंगाड्याची शेती आता कृषीपूरक व्यवसाय ठरत आहे. आरमोरी तालुक्यातील वैरागड, अरसोडा व देसाईगंज तालुक्याच्या चोप (कोरेगाव) येथील कहार व ढिवर समाजबांधव शिंगाड्याची शेती मोठ्या प्रमाणात करीत आहेत. ...
जिल्ह्यातील दुर्गम भागातील तब्बल ३५० पेक्षा अधिक शाळांमध्ये विद्युतीकरणाचा अभाव आहे. परिणामी सांस्कृतिक तसेच विविध कार्यक्रमांसाठी शाळांच्या मुख्याध्यापकांना लगतच्या घरातून भाड्याने वीज घ्यावी लागत आहे. विजेअभावी अनेक अडचणी जाणवत आहेत. ...
गौतम बुद्धांनी जगाला शांतीचा संदेश दिला. आज जगातील परिस्थिती लक्षात घेतली तर शांतीचा मार्ग सुधारण्याची वेळ आली आहे. बौद्ध बांधवांनी धम्म, शील व संघाचे आचरण करावे, असे प्रतिपादन भंते भगिरथ यांनी केले. ...
भेडाळा-हरणघाट मार्गावर दोटकुलीनजीक रस्ता प्रचंड प्रमाणात उखडला आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्र्यांमुळे वाहणधारक कमालीचे त्रस्त झाले आहेत. मार्ग दुरूस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. ...
तालुक्यातील चांभार्डा येथील विवाहित महिलेला तिच्या गिरोला येथील माहेरी सर्पदंश झाल्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी ९ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली. ...
२०१८ च्या खरीप हंगामात केवळ ५०० शेतकऱ्यांनी स्वत:हून पीक विमा काढला आहे. यावरून प्रधानमंत्री पीक विमा योजनेबाबत शेतकरी समाधानी नसल्याचे दिसून येत आहे. ...
काँग्रेस व भाजपा मनुवादी व भांडवलदारांठी काम करुन सर्वसामान्य कष्टकरी जनतेला लुटण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे या पक्षांना सत्तेतून हुसकावून लावण्यासाठी तसेच कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा खांद्यावर घेऊन नि:स्वार्थीपणे काम क ...
आधारभूत धान खरेदी केंद्राचा अनेक ठिकाणी शुभारंभ केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सध्या मळणी झालेले हलके व मध्यम प्रतिचे धान आधारभूत धान खरेदी केंद्रावर विक्री करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आ. कृष्णा गजबे यांनी केले. ...