सिरोंचाचे एसडीपीओ यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी जिल्हाभरातील महसूल कर्मचाऱ्यांनी गुरूवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. सोमवारी पाचव्या दिवशीही आंदोलन सुरूच होते. सर्व कर्मचारी आंदोलनात सहभागी झाल्याने तहसील कार्यालयासह महसूल विभागाच्या इतर ...
आदिवासी मन्नेवार समाजाला जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे, या मुख्य मागणीसाठी मन्नेवार समाज बहुउद्देशीय सेवा संस्था आलापल्लीच्या नेतृत्वात सिरोंचा तहसीलवर मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर मागण्यांचे निवेदन तहसीलदारांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण् ...
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत वैरागड परिसरातील गावांमध्ये पांदण रस्त्यांचे काम करण्यात आले आहे. मात्र या कामांकडे ग्रामपंचायतींनी दुर्लक्ष केल्याने या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. ...
राज्य सरकारने हमीभाव कापूस खरेदी केंद्र दिवाळी झाल्यानंतरही सुरू न केल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. व्यापाऱ्यांना कापूस विकण्याकडे शेतकऱ्यांचा कल यंदा तेजीच्या कारणामुळे दिसून येत नाही. कापूस पणन महासंघ व सीसीआयच्या मदतीने राज्यात कापूस ख ...
विद्यापीठासाठी जमीन खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र सिनेटमधील काही सदस्यांनी आक्षेप घेतल्याने जमीन खरेदीची प्रक्रिया आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...
आॅगस्ट महिन्यातच पावसाने उसंत घेतल्याने पाच तालुक्यांमधील पाण्याची पातळी घटली आहे. त्यामुळे या तालुक्यांमध्ये पाणी टंचाईचे संकट तीव्र होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यावर्षी गडचिरोली जिल्ह्यात पावसाच्या अगदी वेळेवर आगमन झाले. ...
जिल्ह्यातील वडसा-गडचिरोली जिल्ह्यातील ५२ किलोमीटरच्या रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेस वेग आला आहे. या रेल्वे मार्गासाठी ८८.१२५६ हेक्टर आर. जागा संपादित केली जाणार आहे. ...
वनविकास महामंडळाच्या वतीने जिमलगट्टा येथे नि:शुल्क आरोग्य तपासणी शिबिर रविवारी आयोजित करण्यात आले. या शिबिरात सावंगी येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयाच्या वैद्यकीय चमूने १ हजार १४२ नागरिकांची आरोग्य तपासणी करून औषधोपचार केला. ...
मागील अनेक वर्षांपासून रस्त्यांची दुरूस्ती झाली नसल्याने सिरोंचा तालुक्यातील मुख्य मार्गासह ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या मार्गांची बकाल अवस्था झाली आहे. रस्त्यावरील डांबर पूर्णपणे निघून गेल्याने रस्ते खडीकरणाप्रमाणे झाले आहेत. ...
महागाई व उत्पादन खर्च वाढल्याने शेती दिवसेंदिवस तोट्यात जात आहे. शेतीत अधिकाधिक उत्पादन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरण, सूक्ष्म सिंचनाचा वापर करावा, असे आवाहन कृषी तज्ज्ञांनी केले. ...