तालुक्यातील पेंटींपाका ग्राम पंचायत अंतर्गत साजा क्रमांक १४ मधील वनजमीन, सरकारी आबादी व मिन्हाई गोचर या जमिनीवर जंगल असताना येथे चुकीच्या पद्धतीने काही लोकांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून अतिक्रमणाची नोंद करून घेतली. ...
भाजपप्रणित सरकारच्या कार्यकाळात एकाही बेरोजगारांना रोजगार मिळाला नाही. शेतमालाला दुप्पट भाव देण्याचे आश्वासनही खोटे निघाले, याउलट जातीजातीमध्ये वाद निर्माण करून युवापिढीला बरबाद करण्याचे कारस्थान आखले जात आहे. ...
बांधकाम क्षेत्रात (जोखमीच्या) काम करणाऱ्या कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ दिला जातो. त्याअंतर्गत जिल्ह्यात गेल्या ४ वर्षात १९३७ कामगारांना २५ पेक्षा जास्त योजनांचा लाभ देण्यात आला. ...
धान पिकाला सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या गाव बोड्यांची दुरूस्ती करण्यासाठी शासनाने विशेष कार्यक्रम आखला आहे. या अंतर्गत मागील दोन वर्षात सुमारे २४१ बोड्यांची दुरूस्ती झाली आहे. यावर ३४ लाख ७५ हजार रूपयांचा खर ...
मागील अनेक महिन्यांपासून आरमोरीकरांना प्रतीक्षा असलेल्या नगर परिषदेच्या अध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत मुंबई येथे नगर विकास राज्यमंत्र्यांच्या दालनात काढण्यात आली. त्यानुसार नगराध्यक्षाचे पद अनुसूचित जमाती (सर्वसाधारण) प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आली ...
गडचिरोली नगर परिषदेची सर्वसाधारण सभा ४ डिसेंबर रोजी पार पडली. या सभेत शहरातील विकास कामांवर चर्चा झाली. तसेच अनेक विकासकामांच्या ठरावांना मंजुरी देण्यात आली. ...
माती म्हणजे जमिनीची त्वचा. मानवी त्वचा प्रत्येक व्यक्ती मुलायम ठेवण्याचा प्रयत्न करतो. परंतु मातीच्या संदर्भात ही मानसिकता मानवात दिसून येत नाही. माती प्रदूषण हा आता महत्वाचा विषय झाला आहे. ...
शेतकऱ्यांना शेतीसोबत जोडधंदा म्हणून बदक पैदास केंद्र दिले जाणार आहेत. बदक पालन करून शेती व्यवसायास जोड म्हणून अर्थिक उत्स्त्रोत वाढविण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला पाहिजे. त्यासाठी वडसा येथील बदक पैदास केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभा ...
कोतवालांना सहाव्या वेतन आयोगाच्या स्वीकृत शिफारशीनुसार चतुर्थ वेतनश्रेणीचा लाभ देऊन वेतनश्रेणी लागू करावी, या मुख्य मागणीसाठी राज्यभरातील कोतवालांनी १९ नोव्हेंबरपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. एटापल्ली तालुक्यातील कोतवालांनी धरणे देऊन मागण्यांचे न ...