जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात मार्गी लावून सिंचन क्षेत्र वाढविण्याच्या उद्देशाने जलयुक्त शिवार ही महत्त्वाकांक्षी योजना अंमलात आणण्यात आली. मात्र या योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेच्या उदासीनतेमुळे गतवर्षी व चालू वर्षाची मिळून ६९१ कामे अद्यापह ...
जिल्हा परिषद शाळांच्या भौतिक सुविधात वाढ करण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर विशेष भर देण्यासाठी गोंदिया जिल्हा परिषदेकडून यंदा प्रायोगिक तत्त्वावर ‘आमची शाळा आदर्श शाळा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. ...
जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था गडचिरोलीच्या वतीने जिल्ह्यातील पर्यवेक्षीय यंत्रणेतील अधिकारी, विद्यार्थी, शिक्षक व पालकांना शैक्षणिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शनिवारी ही सुविधा ...
तेलंगणा राज्यात मिरची तोडण्यासाठी जात असलेल्या कुरूळ येथील प्रवाशांचे काळी-पिवळी वाहन उलटल्याने १४ मजूर जखमी झाले. सदर घटना चामोर्शी-गडचिरोली मार्गावरील चामोर्शीपासून तीन किमी अंतरावर असलेल्या पेट्रोलपंपाजवळ मंगळवारी रात्री ७.३० वाजताच्या दरम्यान घडल ...
गडचिरोली येथील राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेतून काही विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीयस्तरावर चमकावेत, अशी आपली अपेक्षा आहे. त्यादृष्टीने प्रशिक्षक, शिक्षक यांनी प्रयत्न करावेत. खेळ खेळताना विद्यार्थ्यांनी खिलाडूवृत्ती आणि शिस्तीचे पालन करावे, ...... ...
जिल्ह्यात गडचिरोली, देसाईगंजनंतर नव्याने अस्तित्वात आलेल्या आरमोरी नगर परिषदेच्या पहिल्यावहिल्या निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवले. नगराध्यक्षपदासाठी झालेल्या थेट निवडणुकीत भाजपचे पवन दिलीप नारनवरे यांनी ३८२० मते घेऊन परिवर्तन पॅनलचे विजय तुकाराम बगड ...
ओबीसी प्रवर्गाची जनगणना करावी, या मुख्य मागणीसाठी ओबीसी युवा महासंघ व इतर ओबीसी संघटनांनी सोमवारी गडचिरोली शहर बंदचे आवाहन केले होते. याला गडचिरोली शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. ...
राज्याचा नगर विकास विभाग व गडचिरोली नगर पालिका प्रशासनाच्या पुढाकाराने शहरातील प्रमुख तसेच अंतर्गत मार्गावरील खांबावर एलईडी बल्ब बसविण्यात येणार आहेत. याबाबतचे संपूर्ण नियोजन पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले असून संपूर्ण शहरभर जवळपास चार हजार एल ...
अहेरी तालुक्यातील अतिसंवेदनशील गाव म्हणून ओळख असलेल्या कमलापूर गाव परिसरात ३० हजारावर लोकसंख्या आहे. सदर भाग अतिशय अविकसित आहे. या भागाच्या विकासासाठी कमलापूरला तालुक्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात पालकंत्र्यांना निवेदन ...
सद्य:स्थितीत सामाजिक, राजकीय, आर्थिक तसेच क्रीडा व इतर सर्व क्षेत्रात महिलांचे योगदान वाढले आहे. महिलांनी अधिक स्वावलंबी व आत्मनिर्भर बनण्याची आवश्यकता आहे. महिलांच्या प्रगतीसाठी समाजाने सुद्धा सहकार्य करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जि.प.अध्यक्ष योग ...