आरमोरी तालुक्यातील जोखीसाखरा येथील नर्सरीतून अवैध वृक्षतोड करून लाकडांची वाहतूक केली, असा आरोप माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा शिवसेना नेते हरीश मने यांनी केला आहे. ...
केंद्रीय अर्थसंकल्पात नमूद केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधीची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला वार्षिक सहा हजार रूपयांचे अनुदान दिले जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील जवळपास एक लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल, ...
मुक्तिपथ गाव संघटनेच्या पुढाकाराने इंजेवाडा व पेटतुकुम येथील नागरिकांनी पानठेला व किराणा दुकानातील खर्रा व तंबाखूजन्य पदार्थ जमा करून चौकात या साहित्याची होळी केली. यासंदर्भात दोन्ही गावात मुक्तिपथ गाव संघटनेमार्फत बैठक घेऊन चर्चा करण्यात आली होती. ...
सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाच्या निकषावर गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला कै. वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा सहकारी बँक म्हणून राज्यस्तरीय प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबई येथे ४ फेब्रुवारी रोजी झालेल्या सोहळ्यात जिल्हा बँकेला हा प ...
एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथे लॉयड मेटल कंपनीच्या वतीने सुरू असलेले काम बंद करण्यात आले आहे. यामुळे विविध विभागात कार्यरत कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. तब्बल ७०० ते ८०० जणांच्या रोजगारावर गदा आली आहे. ...
स्वत:हून पुढाकार घेऊन व धाडस करीत नक्षलवाद्यांना गावबंदी केलेल्या नक्षलग्रस्त भागाच्या आदिवासी क्षेत्रातील गावांना शासनाकडून प्रोत्साहनात्मक अनुदान देण्याबाबतची नक्षल गावबंदी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायत व यंत्रणास्तरावर मिळून सद्य:स्थितीत जिल्हाभरात एकूण ८७२ कामे सुरू आहेत. या कामाच्या माध्यमातून २४ हजार २४२ नोंदणीकृत मजुरांना रोजगार प्राप्त झाला आहे. शेतीची कामे संपल्याने गेल्या काह ...
दंडकारण्य शिक्षण संस्थेद्वारा संचालित कुरखेडा येथील गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयास सन २०१७-१८ चा राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व सहाय्य विभागातर्फे दिला जाणारा महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार नुकताच चंद्रपूर येथे संपन्न झालेल्य ...
जि.प.च्या प्राथमिक विभागाचे वादग्रस्त उपशिक्षणाधिकारी मारोती चलाख यांच्या निलंबन कारवाईचा प्रस्ताव शासनाकडे तातडीने पाठवा. निलंबन होईपर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात यावे, असे निर्देश शिक्षक आमदार नागो गाणार यांनी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधि ...
जीवन अमुल्य आहे. या धकाधकीच्या यंत्रयुगात वाहनांची संख्या वेगाने वाढत आहे. युवकापासून तर वृध्दांपर्यंत सकाळपासून वाहनाचा वापर केल्याशिवाय त्यांचे भागत नाही. सुरक्षीत जीवन जगण्यासाठी रस्ता सुरक्षा विषयक नियमाचे पालन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल ...