स्थानिक नगर पालिका प्रशासनाच्या वतीने घनकचरा व्यवस्थापन तथा नाली सफाई कामाच्या कंत्राटाची मुदत संपत येत असल्याने नव्याने ई-निविदा प्रक्रिया राबवून हे काम नव्या कंत्राटदाराच्या हातात सोपविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ...
जिल्ह्यातील रेतीघाटांचा लिलाव सरकारी यंत्रणेच्या नियमावलीत रखडल्याने त्याचा फटका खासगी बांधकामांनाही बसत आहे. परंतू राज्य शासनाने घरगुती बांधकामासाठी वाळू घेण्यास परवानगी देण्याचा शासन निर्णय जारी केला असताना त्याला बगल देत चामोर्शीच्या तहसीलदारांकडू ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने येत्या २१ फेब्रुवारीपासून बारावी तर १ मार्चपासून दहावीची परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील महत्वाचा टप्पा असलेल्या या परीक्षेला जिल्हाभरातील २९ हजार विद्यार्थ ...
शहरातील ब्रॉडबॅन्ड सेवा मागील १५ दिवसांपासून सातत्याने विस्कळीत होत असल्याने याचा मोठा त्रास व्यापारी, शासकीय कार्यालये व अन्य ग्राहकांना बसत आहे. यामुळे बीएसएनएलचे ग्राहक कमालीचे त्रस्त झाले आहेत. परंतू समस्या नेमकी कुठे आहे आणि कशामुळे आहे याचे नेम ...
चामोर्शी तालुक्यातील घोट येथे असलेल्या जवाहर नवोदय विद्यालयात भौतिक सुविधा उपलब्ध करून द्याव्या, यासाठी खासदार अशोक नेते यांनी केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांना निवेदन देऊन पाठपुरावा सुरू केला आहे. सदर विद्यालयातील समस्यांकडे आठव ...
आदिवासी विकास महामंडळामार्फत खरेदी करण्यात आलेल्या धानाची उचल करावी, तसेच धानाचे चुकारे द्यावे, या मागणीसाठी शेतकºयांनी कुरखेडा, देसाईगंज मार्गावरील चिखली फाट्यावर सोमवारी चक्काजाम आंदोलन केले. ...
गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण कमी केल्याने ओबीसी समाज बांधवांवर अन्याय होत आहे. आरक्षण पूर्ववत १९ टक्के करून ओबीसींना न्याय द्यावा, या मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघ व ओबीसी समाज बांधवांच्या वतीने सोमवारी येथील इंदिरा गांधी चौकात एकदिवस ...
वनविभागाच्या धोरणामुळे जिल्ह्यातील जंगल कामगार सहकारी संस्थांना पुरेशा प्रमाणात कुप कामे मिळत नाही. परिणामी जंकास संस्था डबघाईस येण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे वनविभागाने आपल्या धोरणात बदल न केल्यास जंकास संस्थांच्या विकासासाठी प्रसंगी आंदोलन छेडण ...
जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, २०११ च्या जनगणेची जातनिहाय आकडेवारी जाहीर करावी, आदींसह ओबीसींच्या इतर मागण्या निकाली काढून ओबीसींना न्याय द्यावा, अन्यथा आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीवर जिल्ह्यातील ओबीसी समाज बहिष्कार टाकणार, अ ...