१५ कलमी कार्यक्रमांतर्गत अल्पसंख्याक नागरिक व विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. या योजनांची माहिती अल्पसंख्यांक समाजातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावा, असे निर्देश राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे उपाध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यां ...
जम्मू-काश्मीर राज्यातील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे ४४ जवान शहीद झाले. या घटनेचा सर्वपक्षीय नेत्यांतर्फे शुक्रवारी स्थानिक इंदिरा गांधी चौकात निषेध करण्यात आला. तसेच शहीद जवानांना मानवंदना अर्पण करण्यात आली. ...
५२ हजार लोकसंख्या असलेल्या गडचिरोली शहराचा २०१९-२० या वर्षाचा अर्थसंकल्प नगराध्यक्ष योगीता पिपरे यांनी शुक्रवारी सादर केला. सुमारे १७६ कोटी रुपयांच्या खर्चाची तरतूद असलेला आजपर्यंतचा सर्वाधिक खर्चाचा अर्थसंकल्प आहे. ...
देसाईगंज तालुक्याला शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास वादळी पाऊस व गारपिटीने झोडपून काढले. यामुळे रबी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शुक्रवारी सायंकाळी ४.१५ वाजता गारांसह पावसाला सुरूवात झाली. ...
जिल्हा प्रशासनाने रेती घाटांना पर्यावरण विषयक परवानगी मिळण्यासाठी प्रस्ताव राज्यस्तरीय समितीकडे सादर केला आहे. दोन पैकी एका समितीने परवानगी दिली आहे. दुसऱ्या समितीची परवानगी अजूनपर्यंत मिळाली नाही. ती कधी दिली जाईल, हे सुद्धा अनिश्चित आहे. त्यामुळे र ...
राज्य शासनाने २०० पार्इंट रोस्टर सिस्टिम रद्द करून १३ पॉर्इंट सिस्टिमचा अध्यादेश काढला आहे. यामुळे एससी, एसटी, ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी असलेल्या जागा कमी होणार आहे. त्यामुळे १३ पार्इंटचा रोस्टर रद्द करावा, अशी मागणी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट प ...
आरमोरी-जोगीसाखरा रस्त्यालगत असलेल्या नहर व शेतातून अवैधपणे वृक्षांची तोड करण्यात आल्याचे प्रकरण नऊ दिवसांपूर्वी उघडकीस आले. मात्र या प्रकरणाची चौकशी अतिशय संथगतीने सुरू आहे. नऊ दिवसांचा कालावधी उलटूनही अजूनपर्यंत कुणावरही गुन्हा दाखल करण्यात वनविभागा ...