पेसा क्षेत्रातील ग्रामसभांना स्वत: किंवा वन विभागामार्फत तेंदूपत्ता संकलन यापैकी कोणताही पर्याय निवडण्याचे अधिकार दिले आहे. मागील दोन वर्षापर्यंत जास्तीत जास्त ग्रामसभा स्वत:च तेंदूपत्ता संकलन करीत होत्या. ...
सिझर करताना डॉक्टरांनी लघवीची नस कापल्याचा प्रकार जिल्हा सामान्य रूग्णालयात २५ मे २०१७ रोजी घडला. त्यामुळे आपल्याला शासनाकडून ५० लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, या मागणीसाठी पीडित महिला सुशोगीता मुकेश बेडोले रा. परसटोला ता. अर्जुनी जि. गोंदिया यांन ...
शहरात विविध विकास कामे करण्यासाठी १३८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नगराध्यक्ष योगीता पिपरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनातून केली आहे. गडचिरोली शहरात राष्ट्रीय महामार्गाला लागून सर्व्हिस रोड तयार करणे व राखीव ...
देसाईगंज येथील दीक्षाभूमीवर रविवारी तथागत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवादरम्यान गडचिरोली परिसरातील मादगी समाजातील सुमारे ५७ नागरिकांनी बौध्द धम्माची दीक्षा घेतली. ...
वीज वसुलीसाठी महावितरणतर्फे कडक पावले उचलण्यात येत असली तरी काही ग्राहक नियमितपणे वीज पुवरठा करीत नाही. गडचिरोली मंडळांतर्गत येणाऱ्या एकूण १४ हजार ८५९ ग्राहकांकडे सुमारे २ कोटी ३५ लाख रुपयांचे वीज बिल थकले आहे. ...
जिल्ह्यातील ३३५ कम्पार्टमेंटमधील बांबू कटाई योग्य झाला आहे. या माध्यमातून पेसा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या २१३ गावांना रोजगाराचे साधन उपलब्ध होणार आहे. मात्र गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी कटाईयोग्य बांबूचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे बांबूतून मिळणारे ग्राम ...
विद्यार्थ्यांना शिक्षणाची ओढ लागावी व शाळेतील गळतीचे प्रमाण थांबावे, या उदात्त हेतुने शासनाने शालेय पोषण आहार योजना सुरू केली. मात्र सदर योजनेंतर्गत तांदूळ वाहतूक व धान्यादी मालाचा पुरवठा करण्यासाठी नियुक्त केलेल्या पुरवठादाराची मुदत संपल्याने फेब्रु ...
धानोरा तालुका मुख्यालयापासून ६५ किलोमीटर अंतरावर असलेले पेंढरी हे गाव व परिसर विकासापासून कोसो दूर असल्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे स्वतंत्र पेंढरी तालुक्याची निर्मिती करावी, या मागणीसाठी बुधवारी पेंढरी येथे सुमारे ५ ...
येथील गाव विकास युवक मंडळाच्या वतीने देशसेवा करीत असलेल्या गावातील जवानांच्या माता-पित्यांचा व गाव विकासात महत्वाचे योगदान दिलेल्या गावातील व्यक्तींचा तसेच गुणवताप्राप्त विद्यार्थ्यांच्या पित्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सन २०१९-२० या वर्षाच्या वार्षिक नियोजन आराखड्यास नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजुरी प्रदान करण्यात आली. ...