गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघातील चार मतदार संघात जाहीर प्रचाराची मुदत मंगळवारी (दि.९) दुपारी ३ वाजता संपणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी आणि चिमूर मतदार संघात ही मुदत सायंकाळी ६ वाजेपर्यंत राहील. दरम्यान मतदान करणे सोपे जावे यासाठी जिल्ह्य ...
लोकसभा निवडणूक दोन दिवसांवर येऊन ठेपली असताना जिल्ह्यातील राजकीय वातावरण रंगात आले आहे. शहरी आणि ग्रामीण मतदारांच्या मतांमध्ये असलेला फरक आता उघड होऊ लागला आहे. ग्रामीण भागातील मतदार काँग्रेसच्या काळातच ‘अच्छे दिन’ होते, अशा प्रतिक्रिया देऊ लागल्याने ...
जिल्ह्यातील घटलेले ओबीसींचे आरक्षण माझ्यामुळे पूर्ववत होऊ शकले नाही, हा खा.अशोक नेते यांचा आरोप चुकीचा असून या पापात भाजपचाही वाटा असल्याचा आरोप डॉ.नामदेव उसेंडी यांनी पत्रकार परिषदेत केला. ...
काँग्रेसने देशद्रोहासारख्या कलमाला हटविणार असल्याचे सांगितले. यातून देशाच्या सुरक्षिततेच्या अधिकारावर घाला घालण्याचा त्यांचा उद्देश आहे. त्यामुळे ही निवडणूक देशाच्या सुरिक्षततेसाठी महत्वाची आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी ...
निवडणूक निरीक्षक डॉ. सेल्वराज यांनी गडचिरोली येथे निवडणूक विषयक कामकाजाचा आढावा घेतला व सर्व नोडल अधिकारी यांना त्यांच्या कामाविषयी निर्देश दिले. यावेळी उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे व अन्य नोडल अधिकारी उपस्थित होते. ...
तेलंगणा राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात आणली जाणारी सुमारे दोन लाख रूपये किमतीची ६० पेट्या दारू तेलंगणा पोलिसांनी सापळा रचून जप्त केली आहे. सदर कारवाई गडचिरोली-तेलंगणा राज्याच्या सीमेवर तेलंगणा राज्याच्या हद्दीत रविवारी पहाटेच्या सुमारास करण्यात आली आहे ...
गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी यांनी २०१४ आणि आताच्या निवडणुकीत सादर केलेल्या मालमत्तेच्या शपथपत्रात फरक आढळत आहे. ...
वडसा-गडचिरोली ही रेल्वेलाईन भाजपच्या कार्यकाळात मंजूर झाली. त्यासाठी जमिनींचे अधिग्रहणही सुरू झाले आहे. काही वनकायद्याच्या अडचणींमुळे थांबलेले हे काम सर्व अडचणी दूर करून लवकरच मार्गी लावल्या जाईल, आणि येत्या पाच वर्षात वडसा ते गडचिरोली हा रेल्वेमार्ग ...
गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी यांनी २०१४ आणि आताच्या निवडणुकीत सादर केलेल्या मालमत्तेच्या शपथपत्रात फरक आढळत आहे. ...
धानोरा तालुक्याच्या मुरूमगाव परिसरात शुक्रवारी जोरदार वादळ आल्याने आमपायली रस्त्यालगतचे चार विद्युत खांब कोसळले. परिणामी या भागातील वीज खंडित झाली. त्याबरोबरच भ्रमणध्वनी सेवा ठप्प पडल्याने येथील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. ...