जिल्ह्यातील अति दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कसनसूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या वाघेझरी येथील मतदान केंद्रावर आज सकाळी ११ च्या सुमारास नक्षल्यांनी भुसुरुंगाचा स्फोट केला. ...
एटापल्ली ते भामरागड दरम्यानची वीज लाईन जंगलातून गेली आहे. जंगलाला आगी लावल्या जात आहेत. या आगीमुळे वाढलेले झाड वीज तारांवर कोसळत आहे. त्यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडीत होण्याच्या घटना घडत आहेत. ...
दुर्गम व नक्षलग्रस्त भागात बेस कॅम्पपासून मतदान केंद्रापर्यंतचा काही किलोमीटरचा प्रवास मतदान कर्मचाऱ्यांना (पोलिंग पार्टी) पोलिसांच्या संरक्षणात पायदळच करावा लागला. त्यामुळे त्या पोलिंग पार्ट्यांचे चांगलेच हाल झाले. उन्हात एवढे पायी चालण्याची सवय नसल ...
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यात गुरूवारी (दि.११) ९३५ केंद्रांवर मतदान होणार आहे. रिंगणात असेलल्या पाच पक्षीय उमेदवारांचे राजकीय भवितव्य ठरविणाऱ्या या निवडणुकीत जिल्ह्यातील ७ लाख ७२ हजार ९५० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ...
पोलीस संकुलात असलेल्या सीआरपीएफ १९२ बटालियनतर्फे ९ एप्रिल रोजी ५४ वा शौर्यदिवस साजरा करण्यात आला. सीआरपीएफचे पोलीस महानिरीक्षक मानस रंजन हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. ...
उन्हाचा कडाका वाढला असून सर्वत्र कुलर्स, पंखे, एसी आदी थंडावा देणाऱ्या उपकरणांचा वापर वाढला आहे. पूर्वीच्या तुलनेत सध्या आपल्या अनेक कामे विजेच्या उपकरणावरच अवलंबून आहेत. मात्र ही उपकरणे वाढली व त्याचा वापर वाढल्याने विजेचे बिलही वाढत आहे. ...
गावातील दारूविक्री बंद व्हावी, खुलेआम विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी आरमोरी तालुक्यातील कोरेगाव व परसवाडी टोला येथील ७२ महिला व पुरुषांनी शनिवारी धानोरा पोलीस स्टेशन गाठले. पोलीस उपनिरीक्षकांना मागणीचे निवेदन सदर करून गावातील अवैध दारू ...
लोकसभा निवडणुकीसाठी गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराच्या रणधुमाळीची मंगळवारी दुपारी ३ वाजता सांगता झाली. तत्पूर्वी निवडणूक रिंगणातील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेस महाआघाडीच्या आणि भाजप महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहराच्या प्रमु ...