अहेरी तालुक्यातील अतिसंवेदनशील पेरमिलीपासून १० किमी अंतरावर असलेल्या येरमनार गावात दर तीन वर्षांनी आदिवासी बांधवांच्या वतीने पेन करसळ जत्रा भरविली जाते. यंदाही सलग तीन दिवस ही जत्रा उत्साहात भरली. ...
भामरागड तालुक्यातील निम्म्याहून अधिक मतदान केंद्र नक्षलदृष्ट्या संवेदनशील आहेत. पोलीस विभागाने मतदानाच्या दिवशी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. तसेच बिनधास्तपणे मतदान करावे, असे आवाहन पोलीस विभागाने नागरिकांना केले होते. ...
अंशकालीन पेंशन योजना लागू असलेल्या कर्मचाºयाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला शासनाकडून मदत व इतर शासकीय लाभ मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटना पाठपुरावा करेल, असा निर्णय बुधवारी पार पडलेल्या सभेत घेण्यात आला. ...
आदिवासी कंवर समाज क्षेत्रीय समिती नान्ही यांच्या वतीने धमदीटोला (नान्ही) येथे १८ एप्रिल रोजी सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या विवाह सोहळ्यात कंवर समाजाचे सुमारे ५२ जोडपी विवाहबध्द झाले. ...
चामोर्शी, मुलचेरा, अहेरी या तीन तालुक्यांमध्ये गुरूवारी रात्री वादळाने कहर माजविला. वादळामुळे अनेकांच्या घरावरील छत उडून गेले. तर काही मार्गावर झाडे कोसळल्याने रात्रभर वाहतूक ठप्प होती. वादळाने वीज पुरवठा खंडीत झाला. ...
गुरुवारी रात्री ८.३० दरम्यान आलेल्या मुसळधार पावसाने व त्यात झालेल्या गारपिटीने गडचिरोली जिल्ह्यातल्या मुलचेरा तालुक्यातील देशबंधूग्राम हे लहानसे खेडेगाव उजाड केले आहे. ...
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने शासनाकडून कोणत्याही प्रकारचे अनुदान न घेता समाजप्रबोधनाचे कार्य सातत्याने सुरू आहेत. गडचिरोलीसारख्या आदिवासी बहुल भागात अंधश्रद्धेचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम सातत्याने सुरू ठे ...
२०१७ व २०१८ या दोन वर्षातील तेंदूपत्ता हंगामात कंत्राटदारांनी ग्रामसभांना लाखो रुपयांचा चुना लावला आहे. याही वर्षी फसवणूक होऊ नये, यासाठी करारनाम्यातील अटी व शर्ती कडक करण्यात आल्या आहेत. तसेच नोंदणीकृतच करारनामा करावा, असे निर्देश पंचायत विभागाने जि ...
जिल्ह्यात सर्वाधिक धान पिकाची लागवड केली जाते. २०१८-१९ च्या हंगामात १ लाख ८२ हजार हेक्टरवर धान पिकाची लागवड झाली होती. २०१९-२० या हंगामात २ लाख २२ हजार हेक्टरवर धानाच्या लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कृषी विभागाने आढावा बैठकीत दिली. ...