चामोर्शी शहरासह तालुक्यात गेल्या १५ ते २० दिवसांपासून तापमान वाढले आहे. शिवाय कचरा जाळण्याच्या माध्यमातूनही शहरासह तालुक्यात आग लागल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. सातत्याने मागणी होऊनही शासनाने चामोर्शी शहर व तालुक्यासाठी अग्निशमन यंत्रणा अद्यापही उप ...
भामरागड तालुक्याला बुधवारी सायंकाळी वादळाचा तडाखा बासला. या वादळात अनेक झाडे रस्त्यांवर उन्मळून पडली. तर अनेकांच्या घरावरील छत उडून गेले. बुधवारी भामरागडचा आठवडीबाजार होता. अशातच वादळ सुरू झाल्याने दुकानदार व ग्राहक यांची चांगलीच फजिती झाली. ...
वीज खांबाला ट्रकचा स्पर्श झाल्याने शॉर्टसर्कीट होऊन आग लागल्याने कापसाने भरलेला ट्रक जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी ४ वाजताच्या सुमारास देसाईगंज येथे घडली. कापसाने भरलेला ट्रक देसाईगंज शहरातील कमलानगर वार्डातून ब्रह्मपुरीकडे जात होता. ...
जिल्हाभरातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कोणत्या सुविधा आहेत व कशाची कमतरता आहे, याची माहिती यु-डायस पोर्टलवर भरली जात होती. मात्र मागील दोन वर्षांपासून माहिती भरली नसल्याने शाळांमध्ये नेमक्या कोणत्या सोयीसुविधा आहेत, याबाबत जिल्हा प्रशासन व शिक्षण ...
बारावीच्या परीक्षेत नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमधून गडचिरोली जिल्ह्याचा निकाल यावर्षीही सर्वात कमी लागला आहे. गेल्यावर्षीही हा क्रम कायम ठेवताना जिल्ह्यातील ८०.९८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. मात्र यावर्षी अजून १२.१८ टक्क्यांनी निकालाची टक ...
तंबाखूचे आरोग्यावर फार मोठे दुष्परिणाम होत असल्याने शासनाने तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीवर नियंत्रण ठेवून काही नियम आखून दिले आहे. यासाठी भारत सरकारने स्वतंत्र तंबाखू नियंत्रण कायदा (कोटपा) तयार केला आहे. मात्र या कायद्याची पायमल्ली होत असल्याचे दिस ...
कन्यादान करण्याचे भाग लाभणे सर्वांच्याच नशिबी नसते. ज्याला हे भाग्य लाभते त्या पित्याला आपले जीवन कृतार्थ झाल्याचा आनंद नक्कीच लाभतो. अशाच आनंदात मुलीच्या लग्नाची तयारी करत असलेल्या वडिलाचा ऐन लग्नाच्या दोन दिवसांपूर्वी उष्माघाताने मृत्यू झाला. ...