मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सौर कृषीपंप देण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. मात्र वर्षभराचा कालावधी उलटूनही जिल्ह्यातील एकाही शेतकºयाला सोलर कृषीपंप देण्यात आले नाही. ...
सगुणा पध्दतीत धान रोवणीच्या खर्चाची बचत होत असल्याने जिल्ह्यातील शेतकरी सगुणा पध्दतीने धान लागवडीकडे वळला आहे. यावर्षी दोन हजार हेक्टरवर या पध्दतीने लागवड होईल, अशी माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. ...
अत्यंत जहाल विषारी सांपांच्या वर्गातील फुरसे साप गडचिरोली नजीकच्या सेमाना देवस्थान परिसरातील उद्यानात शनिवारी आढळून आला. सापाबाबतची माहिती सर्पमित्रांना देण्यात आली. त्यानंतर सापाचे निरीक्षण करून त्याला सुरक्षितरित्या परिसरातच सोडून देण्यात आले. ...
अहेरी तालुक्याच्या कमलापूर व राजाराम परिसरात आलापल्ली-सिरोंचा या मुख्य मार्गावर दिवसा व रात्री मोकाट जनावरांचा हैदोस राहतो. परिणामी या ठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण होते. वाहनांची वर्दळ राहत असल्यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. ...
दुर्गम व आदिवासी भागातील २२५ ग्रामपंचायतींना ओएफसी केबलद्वारे इंटरनेट कनेक्टिव्हीटी उपलब्ध करून दिली जाणार आहे. गावात इंटरनेट कनेक्टिव्हीटी मिळाल्याने गावाचे रूप पालटण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे. ...
गोंडवाना विद्यापीठात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०१९ यावर चर्चासत्र घेण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन.व्ही. कल्याणकर तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी व विशेष अतिथी म्हणू ...