देसाईगंज येथे गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव रेल्वेस्थानक आहे. मात्र या ठिकाणी एमआयडीसी नाही. पशुसंवर्धन विभागाची जवळपास ९०० एकर जागा रिकामी पडून आहे. ही जागा एमआयडीसीला दिल्यास या ठिकाणी उद्योग उभारणे शक्य होईल. त्यामुळे रोजगाराची समस्या दूर होण्यास मदत ...
ग्रामसभांचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्व.डॉ. ब्रह्मदेव शर्मा यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने शुक्रवार ६ डिसेंबर रोजी घोडेझरी येथे ग्रामसभांच्या वतीने मेळाव्याचे आयोजन केले होते. खुटगाव आणि झाडा भापडा इलाख्याच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात पेसा आ ...
सिने अभिनेता श्रेयस तळपदे हे समारोपीय कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते. श्रेयस यांच्यासोबत बक्षीसासह छायाचित्र काढण्याची उत्सुकता विद्यार्थ्यांमध्ये दिसून येत होती. आपल्या विद्यापीठाचे नाव बक्षीसासाठी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी टाळ्यांच्या कडकडाटात तस ...
कष्टकरी, जनसामान्यांच्या न्यायासाठी आम्ही झटतो आहोत, असा गवगवा करून नक्षलवादी जिल्ह्यात आपले मनसुबे साध्य करीत आहेत. मात्र यातून सामान्यांच्या समस्या सुटण्याऐवजी वाढत आहेत. आजपर्यंत नक्षलवाद्यांनी जिल्ह्यात तब्बल ५३० निष्पाप नागरिकांचा जीव घेतला आहे. ...
आदिवासी विद्यार्थी स्पर्धेमध्ये टिकणारा बनावा, या उद्देशाने इंग्रजी माध्यमातून शिक्षण देणारी एकलव्य रेसिडेन्सी पब्लिक स्कूल नावाने सीबीएसई अभ्यासक्रम असलेली शाळा सुरू केली. या शाळेत ६ ते बारावीपर्यंत वर्ग आहेत. ३३४ विद्यार्थी शिक्षण घेत आहे. बारावीत ...
स्थानिक गोंडवाना विद्यापीठात १७ वा आंतरविद्यापीठ राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सव इंद्रधनुष्य २०१९ च्या चौथ्या दिवशी येथे वादविवाद स्पर्धा पार पडली. ‘नैसर्गिक आपत्ती मानवनिर्मित असतात’ असा स्पर्धेचा विषय होता. या स्पर्धेत एकूण १४ विद्यापीठांच्या २८ स्प ...
खरपुंडी येथील गाव संघटनेच्या महिला दारूविक्री बंद करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. अहिंसक कृतीच्या माध्यमातून त्या दारू व सडवे नष्ट करीत आहेत. जिल्ह्यात झाडीपट्टी नाट्य उत्सव सुरू झाला आहे. खरपुंडी येथेही एका नाटकाचा प्रयोग आयोजित आहे. या प्रयोगा ...
एटापल्ली शहरापासून एक किमी अंतरावर टोला येथे ५० ते ६० घरांची वस्ती आहे. येथील रहिवासी सुनील पुंगाटी यांच्या पत्नीची प्रसूती एटापल्ली येथील ग्रामीण रुग्णालयात झाली. यावेळी मुलगा जन्माला आला. जन्मताच सदर नवजात बाळाला कावीळचे लक्षण दिसून आल्याने डॉक्टरा ...
येथील गोंडवाना विद्यापीठात सुरू असलेल्या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ सांस्कृतिक महोत्सव ‘इंद्रधनुष्य २०१९’मध्ये बुधवारी ‘व्हिजन २०३०’ या विषयावरील वर्क्तृत्व स्पर्धेत १७ विद्यापीठांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेत आपल्या स्वप्नातील पुढील १० वर्षातील भारताची ...