राज्यातील १८ लाखांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी मिळाली असली तरी राज्यातील मलेरिया प्रतिबंधक फवारणी कामगारांना सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी देण्यात आली नाही. मलेरिया प्रतिबंधक फवारणी कामगार हे हंगामी कामगार असून काही जिल्ह्यात व ...
सदर मार्गावर रस्त्याच्या जवळपास दोन ते अडीच फूट रूंदीचे व दीड फूट खोलीचे मोठे खड्डे पडले आहेत. अपघातात एखाद्या नागरिकाचा बळी गेल्यानंतर प्रशासन या रस्त्याची दुरूस्ती करणार आहे काय, असा सवाल या भागातील नागरिक करीत आहेत. अंकिसा गावाच्या सुरूवातीला असले ...
निवडणुकीच्या थकव्याने प्रशासकीय अधिकारी सध्या दिवाळीच्या सुट्यांमध्ये व्यस्त आहेत. त्यामुळेच मागील आठ दिवसांपासून अवकाळी पाऊस शेतातील पीकांचे नुकसान करीत असतानाही नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तातडीने निघू शकले नाही. एकीकडे निवडणूक निकाल लागताच दुस ...
असरअल्ली येथील आरोग्य पथकात गट ब च्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे एक पद रिक्त आहे. तसेच आरोग्य सेविका दोन, आरोग्य सेवक एक व परिचराचे दोन अशी सहा पदे रिक्त आहेत. नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन सरपंच वैशाली सिडाम यांनी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र (पथक) ला भेट ...
आपल्या जीवनात काहीतरी बनायचे असेल तर बौद्ध बांधवांनी दान करावे, दान करणाऱ्या व्यक्तीकडे चांगले गुण असतात. जो शीलचे पालन करतो, त्याला समाधीचा अभ्यास प्राप्त होऊन त्याच्या अंगी प्रज्ञा जागते, असे प्रतिपादन भन्ते शांतरक्षित महाथेरो यांनी सांगितले. ...
तेलंगणा सरकारने अवघ्या तीन वर्षात पूर्ण केलेल्या गोदावरी नदीवरील कालेश्वरम प्रकल्पानंतर गडचिरोली जिल्ह्यातील आणि विशेषत: सिरोंचा तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कालेश्वरम प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण झाला असताना या प्रकल्पाच्या ...
सिंचनाची सुविधा उपलब्ध असूनही वीज नसल्याने शेतकरी पिकांचे उत्पादन घेऊ शकत नाही. मुख्य लाईनपासून एखाद्या शेतकऱ्यांचे शेत पुष्कळ दूर असेल तर केवळ एका शेतकऱ्यांला शेकडो वीज खांब उभारून वीज पुरवठा करणे शासनालाही शक्य होत नाही. अशा शेतकऱ्यांसाठी शासनाने स ...
१० हजार लोकसंख्या असलेल्या एटापल्ली शहराला डुम्मी नाल्यावरून पाणीपुरवठा केला जातो. डुम्मी नाल्यावर विहीर खोदण्यात आली आहे. या विहिरीचे पाणी गावातील टाकीमध्ये टाकून पाणीपुरवठा केला जातो. दिवाळीच्या सणाची धामधूम सुरू असतानाच सहा दिवसांपूर्वी अचानक एटाप ...
तुमनूर देवस्थान घोटपासून ३० किमी अंतरावर आहे. सदर गाव पावीमुरांडा ग्रामपंचायतीत समाविष्ट असून पावीमुरांडापासून सहा किमी अंतरावर आहे. डोंगरदऱ्या व निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या देवस्थानाला ‘क’ दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून शासनाने मान्यता दिली आहे. पर ...
गेल्या पाच-सहा दिवसांपासून अवकाळी पाऊस बरसत असून काही शेतामध्ये पाणी साचले आहे. पावसामुळे अंतिम टप्प्यात असलेल्या सोयाबीनला अंकूर फुटले आहे. परिणामी शेतकरी संकटात सापडला आहे. गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगामात धान पिकासोबतच कपाशी व सोयाबिन पिके घेतली जा ...