महाराष्ट्रात राहून विदर्भाचा विकास होणे शक्य नाही. उलट विदर्भाच्या निधीचा अनुशेष वाढतच चालला आहे. स्वतंत्र विदर्भ राज्य हाच एकमेव पर्याय असल्याने विदर्भ राज्याची निर्मिती करावी, तसेच विदर्भात मोठ्या प्रमाणात विजेचे उत्पादन होत असताना सदर वीज पश्चिम म ...
महाशिवरात्रीनिमित्त मार्र्कंडादेव येथे भरणारी जत्रा चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात प्रसिध्द आहे. गडचिरोली जिल्ह्यातील ही सर्वात मोठी जत्रा आहे. जत्रेच्या निमित्त लाखो भाविक मार्र्कंडादेव येथे येतात. १० दिवसांच्या जत्रेदरम्यान कोट्यवधी रुपयांची उलाढाल ...
शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अरविंद कात्रटवार यांच्या पुढाकाराने व संकल्पनेतून वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून तालुक्यातील सालईटोला या गावात ९ फेब्रुवारी रोजी रविवारला कार्यक्रम आयोजित करून सर्वसामान्य व गरजू नागरिकांना ब्लॅकेटच्य ...
पानठेले बंद करा, शाळेतील शिक्षकही खर्रा खाऊन येतात, गावातही खूप पानठेले आहेत ते बंद करा अशी एकमुखी मागणी तालुक्यातील तब्बल २ हजार २२१ विद्यार्थ्यांनी केली. तालुक्यातील विविध शाळांमध्ये मुक्तिपथ अंतर्गत आयोजित मुक्तिदिन कार्यक्रमात पत्राद्वारे विद्यार ...
मेडीगड्डा बॅरेज होऊ नये, यासाठी सिरोंचा तालुक्यासह अहेरी उपविभागात विविध राजकीय पक्षाच्या वतीने अनेकदा आंदोलने करण्यात आली. मात्र तेलंगणा सरकारने सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांचा मुळीच विचार केला नाही. महाराष्ट्रातील काही पुढाऱ्यांना हाताशी धरून मेडीग ...
भामरागडलगत असलेल्या पर्लकोटा नदीवरील पूलाचे बांधकाम करण्यासाठी कंत्राटदाराने ड्रिलिंग मशीनने माती परीक्षणाला सुरूवात केली आहे. त्यामुळे भामरागडवासीयांच्या पुलाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. भामरागड तालुकास्थळाला लागून पर्लकोटा नदी आहे. ...