‘तारुण्यभान ते समाजभान’ ही मुख्य संकल्पना असलेल्या या शिबिरात ‘स्व’चा विस्तार आणि ‘स्व’च्या पलीकडे जाऊन वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांविषयी जाणीव वाढणे. समाजातील मुख्य आव्हानांची ओळख करून देणे. सामाजिक क्षेत्रात काम करण्याची इच्छा आणि आत्मविश्वास निर्मा ...
सदर कंपनीचा संचालक घनश्याम तिजारे याला आरमोरी पोलिसांनी मंगळवारी दुपारी अटक केली. न्यायालयाने त्याला दोन दिवसांचा पीसीआरही दिला. मात्र या कंपनीच्या इतर संचालकांवर अद्याप कारवाई झालेली नाही. याशिवाय महागड्या दुधाळू गाई परस्पर गायब केल्या असताना चोरी क ...
१ फेब्रुवारी २०१९ पासून सिरोंचा शहरातील ७० पानठेलाधारकांनी खर्राविक्री बंद केली. यातील ६८ जणांनी पानठेलेच बंद केले तर दोन पानठेलाधारक केवळ पान विकतात. असे असले तरी चोरट्या मार्गाने चहा टपऱ्या, रस्त्यावरील उपहारगृहे व इतरही लहान मोठ्या दुकानांमध्ये खर ...
मात्र २०० पेक्षा जास्त गायी रहस्यमयरित्या गायब असताना आणि त्याबाबत पोलिसात तक्रारही झालेली असताना अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाही. तक्रार देऊन १० दिवस लोटले असताना या गंभीर प्रकरणात अद्याप कुणावरही गुन्हा दाखल झाला नसल्यामुळे या प्रकरणात नेमके काय श ...
त्यामुळे नागरिकांना गावातील एका हातपंपावरच पाण्यासाठी अवलंबून राहावे लागत होते. हातपंपामध्येही अनेकदा बिघाड यायचा. त्यामुळे नागरिकांनी येथे विहीर बांधकामाची मागणी केली होती. ही मागणी पूर्ण झाली असून आदिवासी प्रकल्प कार्यालयांतर्गत ठक्करबाप्पा योजनेतू ...
महाराष्ट्रराज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी कल व अभिक्षमता चाचणी आयोजित करण्यात आली आहे. या चाचणीची सुरूवात २७ डिसेंबर २०१९ पासून शाळास्तरावर करण्यात आली आहे. १८ जानेवारी २०२० पर्यंत ...
गडचिरोली जिल्ह्याच्या १२ तालुक्यात सहा महसुली उपविभाग असून प्रत्येक उपविभागात दोन तालुक्यांचा समावेश आहे. प्रत्येक गावात एक पोलीस पाटील असावा, असे शासनाचे धोरण आहे. या धोरणानुसार गडचिरोली जिल्ह्यात पोलीस पाटलांची एकूण १ हजार ५१४ पदे रिक्त आहेत. यापैक ...