नागपूरवरून प्रवाशी घेऊन एमएच ४०, क्यू ६१७१ क्रमांकाची बस सिरोंचाकडे जात होती. निमलगुडम गावाजवळ असलेल्या डोंगरदेवाजवळ बसचा समोरील पट्टा तुटला. त्यामुळे स्टेअरिंग जाम झाले. त्यामुळे भरधाव असलेल्या बसवरील नियंत्रण सुटून बस रस्त्याच्या बाजूला जवळपास ३० म ...
ग्राम पंचायतीचे बहुतांश अधिकार सरपंचाकडे राहतात. त्यामुळे सरपंचपदाला ग्राम पंचायत स्तरावर विशेष महत्त्व आहे. मात्र नेमक्या याच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले नव्हते. त्यामुळे ६ मार्चपासून नामांकन दाखल करण्यास सुरूवात झाली. त्याच्या एक दिवसाआधीच, म्हण ...
गडचिरोली जिल्ह्यात एकूण ११ लाख ८७ हजार ६०२ हेक्टर क्षेत्र जंगलव्याप्त आहे. दुर्गम भागात मोहाची व तेंदूची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. या दोन झाडांच्या भरवशावर दुर्गम भागातील नागरिकांना जवळपास चार महिन्यांचा रोजगार उपलब्ध होतो. एकूण उत्पन्नात या दोन घटक ...
मोहली येथील धान खरेदी केंद्रावरील व्यवस्थापकांचा मनमानी कारभार सुरू असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली होती. या संदर्भात माध्यमातून वृत्त प्रकाशित झाले होते. विशेष म्हणजे, खरेदी केलेल्या धानाचे बिल तयार करण्यास दिरंगाई व्हायची. तसेच खरेदी केलेले धान उघ ...
भामरागड तालुक्यातील मोरडपार गावाला जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. सदर भाग अतिमागास आहे. घनदाट जंगलाचा सर्वत्र वेढा आहे. गावात सार्वजनिक विहिरी नाहीत. अथवा हातपंपसुद्धा उपलब्ध नाहीत. त्यामुळे नागरिकांना लगतच्या नदीतील पाणी प्यावे लागते. पावसाळाभर नदीतून ...
आदिवासी समाजात मासिक पाळीदरम्यान महिलांना स्वत:च्या घरी न ठेवता कुरमा घरात ठेवले जाते. सदर खोली कच्च्या स्वरूपाची राहते. त्यामुळे पावसाळ्यात या कुरमाघरात विंचू, साप व इतर कीटक शिरण्याचा धोका राहतो. कायमस्वरूपी भिंत बांधल्यास हा धोका कमी होईल, ही बाब ...
देसाईगंज हा गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात प्रगत तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात देसाईगंज नगर परिषद वगळता सर्वच ठिकाणी ग्रामपंचायतीचे प्रशासन आहे. मात्र गावे सधन असल्याने या तालुक्यातील प्रत्येक निवडणूक नेटाने लढविली जाते. राजकीय पक्षही आपले उमेद ...