तेलंगणा राज्यात मिरची तोडण्यासाठी गेलेले गोंदिया जिल्ह्याच्या गोंगली येथील ३५ पुरूष व महिला मजुरांनी डोक्यावर सामानाचे गाठोडे घेऊन भर उन्हात तेलंगणा ते गोंगली (जि.गोंदिया) असा शेकडो किमीचा पायी प्रवास केल्याची बाब २९ मार्चला निदर्शनास आली. ...
कोरोना आजाराचे संकट हा दैवी प्रकोप ठरवून तो दूर करण्यासाठी सामूहिक पुजाअर्चना करण्याचा प्रयत्न कुरखेडा तालुक्यातील पळसगड येथे काही लोकांकडून झाला. परंतू याबाबतची कुणकुण लागताच तहसीलदारांनी पोलीस व मंडळ अधिकाऱ्यांमार्फत गावकऱ्यांची समजूत काढत सामूहिक ...
जिल्हा सामान्य रूग्णालयात मेडीसीन २, सर्जिकल २, कॅज्युलिटी व आयसीयूसाठी १ वार्ड आहे. नेत्र रूग्णांसाठी स्वतंत्र इमारत आहे. केमोथेरेपी व डायलेसीससाठी स्वतंत्र वार्ड आहे. याशिवाय इतरही वार्ड आहेत. येथील रूग्णांना सुविधांअभावी त्रास होऊ नये, यासाठी १०० ...
गडचिरोली जिल्ह्यात संकरित आंब्यांच्या फळबागा फार कमी प्रमाणात आहेत. गावठी आंब्याची झाडे आहेत. तसेच काही गावांमध्ये आमराई आहे. फेब्रुवारी महिन्याला सुरूवात होताच आबालवृद्धांचे लक्ष आमराईकडे जाते. जानेवारी महिन्यात आंब्याच्या झाडांना मोहर येते. मोहरामु ...
एटीएमच्या माध्यमातूनच पैसे काढले जात होते. त्यामुळे लॉकडाऊन केल्यापासून बँकांमध्ये फारशी गर्दी दिसून येत नव्हती. मात्र ३१ मार्च हा आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने पैसे भरण्यासाठी व बँकेची विविध कामे करण्यासाठी ग्राहकांची बँकेत गर्दी उसळली होती. ग ...
कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी संचारबंदीमध्ये बाहेर न पडता घरात राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यातही बाहेरून आलेल्या लोकांना गृह विलगीकरणाचा शिक्का मारल्याने त्यांनी घरातील इतर सदस्यांसोबतही विशिष्ट अंतर ठेवूनच राहणे अपेक्षित आहे. त्याचे पालन ...
तालुक्यातील कोटापल्ली, रेगुंठा, नरसिंहापल्ली, मोयाबिनपेठा या भागातील शेतकरी दरवर्षी आपल्या शेतात मोठ्या प्रमाणात मिरची पिकाची लागवड करतात. यावर्षी सुद्धा या भागातील शेतकऱ्यांनी मिरचीचे उत्पादन बऱ्यापैकी घेतले आहे. झाडाची मिरची पिकल्यानंतर त्याची तोडण ...
यवतमाळ जिल्ह्याच्या पिंपळशेंडा व पांढरकवडा येथील चार कुटुंब मागील सहा महिन्यांपासून रोजगारासाठी देलनवाडी परिसरात आले आहेत. गॅस, शेगडी व कुकर दुरूस्तीचे काम करून हे कारागिर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतात. याच कामासाठी ते दरवर्षीप्रमाणे याही वर ...
नगर परिषदेने कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी स्वच्छता व फवारणीवर भर दिला आहे. यासाठी ३६ लाख रूपयांची तरतुद केली आहे. १४ व्या वित्त आयोगाचा ३ कोटी रूपयांचा निधी नगर परिषदेकडे उपलब्ध आहे. त्यापैकी ३६ लाख रूपयांमधून सॅनिटायझर, मनुष्यबळ व फवारण्यांसाठी आव ...