यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यातील २५० हून अधिक मजूर गडचिरोली जिल्ह्यातल्या चामोर्शी तालुक्यातल्या भेंडाळा येथे गेल्या २० दिवसांपासून रहात आहेत. लॉकडाऊनमुळे त्यांच्या पोटापाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ...
गडचिरोलीकरांकडून त्यांच्या नियुक्तीचे स्वागत होत आहे. गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे होते. ना.शिंदे हे ठाणे जिल्ह्याचे रहिवासी आहेत. परंतू कोरोनाचा वाढलेला प्रसार पाहता ना.शिंदे यांना गडचिरोली जिल्ह्य ...
प्रतिबंधित सुगंधीत तंबाखू व तत्सम पदार्थांची साठवणूक करून विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने धाड टाकली असता, त्याच्या घरून १६० किलो सुपारी, ५० किलो खर्रापन्नी, २० किलो सुगंधीत सुपारी ...
१४ एप्रिलनंतर लॉकडाऊन हटेल, अशी अपेक्षा मजूरवर्ग बाळगून होता. मात्र केंद्र शासनाने लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढविले आहे. लॉकडाऊन पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. ही अडचण लक्षात घेऊन मजूर पायदळ गावाकडे आले. गावात पोहोचल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून या सर्वांना ...
प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करून मुख्यालय सोडून कोरोनाग्रस्त नागपूरमध्ये गेलेल्या आणि तेथून कोणाचीही परवानगी न घेता परत सीमाबंदी पार करून गडचिरोलीत आलेल्या महसूल विभागाच्या दोन कर्मचाºयांवर जिल्हाधिकाऱ्याकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यापैकी एक ...
कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे शहरी भागातील नागरिकांच्या जीवनावर परिणाम झाला आहे. मात्र भामरागडसारख्या अतिदुर्गम भागातील नागरिकांच्या जीवनावर याचा फारसा परिणाम पडला नाही. ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिक मोहफूल वेचणीच्या कामात व्यस्त आहेत. ...
कोरोनामुळे सर्वत्र लाकडाऊन व संचारबंदी असताना सकाळी आरमोरी-वडसा मार्गावरील कोसा विकास या गावाजवळ रवी मार्गालगतच्या जंगल परिसरात भाजी म्हणून वापरल्या जाणाऱ्या कुड्याचे फुल तोडण्यासाठी दोन इसम गेले होते. ...
आरमोरी तालुक्यातील कोसा विकासजवळ रवी जंगल परिसरात जंगलात कुड्याची फुले आणण्यासाठी गेलेल्या दोन इसमांपैकी एक जण वाघाच्या हल्ल्यात ठार झाला. मात्र त्याच्या साथीदाराने प्रसंगावधान राखत झाडावर चढून आपला जीव वाचविला. ही घटना गुरुवारी सकाळी ८ वाजताच्या सुम ...
लॉकडाऊन व संचारबंदीमुळे जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारचे आवागमन बंद करण्यात आले आहे. चामोर्शी पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर यांच्या निर्देशानुसार चामोर्शी-मूल मार्गावरील वैैनगंगा नदी ...
अत्यावश्यक सुविधांमध्ये येत असल्याने आवश्यक काळजी घेण्याच्या सूचना करून ठराविक कालावधीसाठी ती खुली ठेवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. पण या सुविधेचा गैरफायदा घेत जिल्ह्यात अनेक जण किराणा दुकानाआड खर्रा व तंबाखूजन्य पदार्थ विकत असल्याचे समोर येत आहे. अश ...