शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा

By admin | Updated: August 23, 2014 23:59 IST

जिल्हाभरात आतापर्यंत केवळ ५० टक्के धान पिकाची रोवणी झालेली आहे. जिल्ह्यात यंदा पर्जन्यमानही फारच कमी आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. या शेतकऱ्यांना

गडचिरोली : जिल्हाभरात आतापर्यंत केवळ ५० टक्के धान पिकाची रोवणी झालेली आहे. जिल्ह्यात यंदा पर्जन्यमानही फारच कमी आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्यशासनाने गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी खासदार अशोक नेते यांनी राज्यशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.खासदार अशोक नेते यांनी निवेदनात म्हटले आहे की, यंदा जिल्ह्यात तब्बल दीड महिना विलंबाने पाऊस बरसला. यामुळे पावसाअभावी अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या नष्ट झाल्या. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. त्यानंतर रोवणीच्या हंगामात सुद्धा निसर्गाचा लहरीपणा कायमच राहिला. त्यानंतर आलेल्या तुरळक पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कशीबशी धान पिकाची रोवणी केली. मात्र पुरेशा पावसाअभावी जिल्ह्यात ५० टक्के रोवणी झाली आहे. गेल्या १५ दिवसांपासून पावसाने उसंत घेतली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हाती पीक येण्याची शक्यता फारच कमी आहे. संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे. यामुळे शासनाने जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांचे अश्रू पुसावित, अशी मागणी नेते यांनी केली आहे. जिल्ह्याची अर्थव्यवस्था शेती व्यवसायावरच अवलंबून आहे. येथे कोणतेही उद्योगधंदे नाही. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावे, असेही त्यांनी म्हटले आहे.