शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

पाण्यासाठी कुलूप ठोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 10:34 PM

आरमोरी व परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीला इटियाडोहाचे पाणी सोडण्यात यावे, याबाबत अनेकदा चर्चा व मागणी करूनही शेतीला इटियाडोहाचे पाणी सोडण्यात आले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बुधवारी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख हरीष मने यांच्या नेतृत्वात आरमोरी येथील ईटियाडोह कार्यालयाला कुलूप ठोकले.

ठळक मुद्देइटियाडोहचे पाणी मिळणार : शिवसैनिक व शेतकरी आक्रमक

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : आरमोरी व परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीला इटियाडोहाचे पाणी सोडण्यात यावे, याबाबत अनेकदा चर्चा व मागणी करूनही शेतीला इटियाडोहाचे पाणी सोडण्यात आले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बुधवारी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख हरीष मने यांच्या नेतृत्वात आरमोरी येथील ईटियाडोह कार्यालयाला कुलूप ठोकले.जोपर्यंत पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन मिळणार नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा घेतल्याने शेवटी २० सप्टेंबरला सायंकाळपर्यंत सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देणार, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर शेतकºयांनी आंदोलन मागे घेतले. पावसाने दडी मारल्यामुळे आरमोरी, अरसोडा, कासवी, आष्टा, अतरंजी, वघाळा, पालोरा या गावातील शेतकºयांचे धानपीक पाण्याअभावी करपायला लागले. सदर गावातील शेतकऱ्यांना निस्तार हक्काद्वारे ईटियाडोहाचे पाणी लागू आहे.इटियाडोह कार्यालयाच्या सहायक अभियंत्याकडे पाणी सोडण्याची मागणी केली होती. पाणी सोडण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र प्रत्यक्ष पाणी सोडण्याची कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी हरीष मने यांच्या नेतृत्वात इटियाडोह पाटबंधारे व्यवस्थापन कार्यालयाला कुलूप ठोकून आंदोलन केले. या कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाºयांशी चर्चा करून २० सप्टेंबर सायंकाळपर्यंत पाणी सोडण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी माजी आ.डॉ.रामकृष्ण मडावी, राजू अंबानी, ज्ञानेश्वर ढवगाये, प्रेमनाथ बेहरे, धकाते, महेंद्र शेंडे, शरद भोयर, विनायक गोंधोळे, दीपक भोयर, भाऊराव बोरकर, मनोज सपाटे, कमलाकर चाटारे, राजेंद्र दिवटे, अंकुश खरवडे, दोनाडकर, धर्मा धकाते, राजू पुसे, नानू वांढरे, राजू उपासे, रवी भोयर, तलाठी दोनाडकर, अशोक ठाकरे यांच्यासह अतरंजी, आष्टा, वघाळा, अरसोडा, कासवी, पालोरा आदी गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.