शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
3
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
4
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
5
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
6
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
7
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
8
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
9
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
10
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
11
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
12
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
13
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
14
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
15
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
16
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
17
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
18
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
19
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
20
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 

बाेरू पीक लागवडीकडे शेतकऱ्यांचा वाढला कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:37 IST

गडचिराेली : तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध भागातील शेतकरी खरीप हंगामातील धानपीक निघाल्यानंतर रबी पिकाची लागवड करीत असतात. यात बऱ्याच शेतकऱ्यांनी ...

गडचिराेली : तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध भागातील शेतकरी खरीप हंगामातील धानपीक निघाल्यानंतर रबी पिकाची लागवड करीत असतात. यात बऱ्याच शेतकऱ्यांनी पर्यायी पीक म्हणून बाेरू पिकाची लागवड केली आहे.

शेतीत सेंद्रिय खताचा वापर कमी हाेत असल्याने काही शेतकरी जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी हिरवळीचे खत म्हणून बाेरू पिकाची लागवड करीत असतात. त्यामुळे जमिनीची पाेेत सुधारणा हाेत असते. मात्र शेतकरी आता रबी हंगामातसुद्धा बाेरू पिकाची लागवड करीत आहेत. सध्या बाेरू पीक फुलाेऱ्यावर आहे. लागलेली पिवळी फुले ये-जा करणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. बाेरू पिकाच्या लागवडीसाठी मशागत खर्चसुद्धा कमी येताे. बाेरू पिकामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत हाेते. शिवाय बाेरू बियाण्यालासुद्धा चांगला भाव मिळत असताे. या पिकाला अतिशय कमी प्रमाणात राेगाची लागण हाेते.