शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
2
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
3
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
4
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
5
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
6
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
7
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
8
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
9
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
10
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
11
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
12
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
13
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
14
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
15
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
16
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
17
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
18
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
19
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
20
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात धान खरेदी वाढवा

By admin | Updated: June 25, 2016 01:19 IST

जिल्ह्यात खरीप हंगामात १४ हजार ८९४ हेक्टर क्षेत्र पेरणीखाली असते. त्यापैकी १३ हजार २९९ हेक्टर क्षेत्र धानाचे आहे.

बैठक : जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देशगडचिरोली : जिल्ह्यात खरीप हंगामात १४ हजार ८९४ हेक्टर क्षेत्र पेरणीखाली असते. त्यापैकी १३ हजार २९९ हेक्टर क्षेत्र धानाचे आहे. यातून सर्वसाधारणपणे २४ लाख क्विंटल धान उत्पन्न होते. महामंडळ आणि कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे होणारी खरेदी पाच लाख क्विंटलच्या आसपास आहे. साधारण इतकेच धान शेतकरी वर्षभराच्या वापरासाठी ठेवतात. अशा स्थितीत धानखरेदी वाढविली पाहिजे, असे निर्देश जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी दिले आहे. खरीप हंगामाच्या नियोजनासोबत धान खरेदी केंदाचे नियोजन करून वेळेपूर्वी खरेदी आराखडा तयार करण्यासाठी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक २४ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी महेश आव्हाड, आदिवासी विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक विजय गांगुर्डे, पणन अधिकारी व्ही. डी. डबीर, कृषी विभागाचे चंद्रकांत ठाकरे उपस्थित होते. १६८८ गावांपैकी ३८८ गावात पणन मंडळातर्फे खरेदी केंद्र सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. गेल्या वर्षी २३० गावांपेक्षा अधिक क्षेत्रासाठी खरेदी केंद्र नव्हते. त्यात वाढ होणार आहे. सप्टेंबर महिन्यात खरेदी केंद्राची यादी जाहीर होईल.