शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
4
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
5
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
6
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
7
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
8
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
9
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
10
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
11
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
12
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
13
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
14
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
15
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
16
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
17
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
18
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
19
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
20
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
Daily Top 2Weekly Top 5

भुयारी मार्गातून धोक्याची वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 06:00 IST

देसाईगंज शहराच्या मध्यवर्ती भागातून रेल्वे मार्ग गेल्याने शहराचे दोन भागात विभाजन झाले. पूर्वेकडील भागातून शहराच्या पश्चीम भागात जाण्यासाठी भूयारी मार्गाची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे पूर्वी असणारे रेल्वे फाटक तसेच कुरखेडा व लाखांदूर बाजूकडील मार्ग पूर्णत: बंद करण्यात आला. परिणामी या ठिकाणी दोन्ही बाजूला मोठे चौक निर्माण झाले.

ठळक मुद्देपर्यायी व्यवस्थेची मागणी : महामंडळाच्या बसगाड्यांना वळविण्यासाठी जागेचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : देसाईगंज येथे रेल्वेच्या भूयारी मार्गामुळे चौकात वाहनांची गर्दी वाढत असून राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांना सुद्धा वळविण्यासाठी जागा शिल्लक राहत नाही. वाहनांच्या प्रचंड गर्दीमुळे रेल्वेच्या भूयारी मार्गातून धोकादायक वाहतूक होत असल्याचे दिसून येते.देसाईगंज शहराच्या मध्यवर्ती भागातून रेल्वे मार्ग गेल्याने शहराचे दोन भागात विभाजन झाले. पूर्वेकडील भागातून शहराच्या पश्चीम भागात जाण्यासाठी भूयारी मार्गाची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे पूर्वी असणारे रेल्वे फाटक तसेच कुरखेडा व लाखांदूर बाजूकडील मार्ग पूर्णत: बंद करण्यात आला. परिणामी या ठिकाणी दोन्ही बाजूला मोठे चौक निर्माण झाले. या दोन्ही चौकात प्रवाशी वाहनांनी आपला ठिय्या मांडला. या ठिकाणी वाहनांची प्रचंड गर्दी राहत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.शहराच्या दोन भागाच्या आवागमनासाठी भूयारी मार्गाची निर्मिती झाली असून हा मार्ग नागमोडी वळणाचा आहे. त्यातच भूयारी मार्गाची उंची मर्यादित असून काही अवजड वाहने सरळ कुरखेडा मार्गावरून बायपास मार्गाने जातात. तसेच लाखांदूर मार्गाने सुद्धा अवजड वाहनांची वाहतूक होत आहे. दरम्यान भूयारी मार्गाच्या तोंडावरच मोठ्या संख्येने प्रवासी वाहने उभी राहत असल्याने भूयारी मार्गातून ये-जा करणाऱ्या वाहनांना पुढे जाण्यासाठी जागा राहत नाही. ही समस्या गेल्या अनेक महिन्यांपासून कायम आहे.देसाईगंज शहरातील बसस्थानक हे आरमोरी-कुरखेडा या राज्य महामार्गावर असल्याने कमी पल्ल्याच्या गाड्यांना वळावे लागते. पण वाहनांच्या गर्दीमुळे अनेक वाहकांना बसगाड्या वळविताही येत नाही. कारण त्यासाठी जागा उपलब्ध होत नाही. वाहतुकीच्या कोंडीची ही समस्या मार्गी लावण्यासाठी चौकातील उभ्या वाहनांसाठी पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा