शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

नवोदय विद्यालयासाठी निधी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 06:00 IST

१९८६ मध्ये घोट येथे नवोदय विद्यालयाची स्थापना झाली. निवड परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना या विद्यालयात प्रवेश दिला जातो. त्यामुळे येथील सर्वच विद्यार्थी हुशार राहतात. मात्र सोयीसुविधा पुरविल्या जात नसल्याने विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. १९८६ मध्ये विद्यालय भवन, वसतिगृह व काही शिक्षकांसाठी निवासस्थाने बांधण्यात आली.

ठळक मुद्देसंडे अँकर । केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांसोबत खासदार अशोक नेते यांची चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कघोट : घोट येथील नवोदय विद्यालयाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी खासदार अशोक नेते यांनी मनुष्यबळ विकासमंत्री तथा नवोदय विद्यालय समितीचे अध्यक्ष डॉ. रमेश पोखरियाल यांच्याकडे सादर केलेल्या निवेदनातून केली आहे.१९८६ मध्ये घोट येथे नवोदय विद्यालयाची स्थापना झाली. निवड परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना या विद्यालयात प्रवेश दिला जातो. त्यामुळे येथील सर्वच विद्यार्थी हुशार राहतात. मात्र सोयीसुविधा पुरविल्या जात नसल्याने विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. १९८६ मध्ये विद्यालय भवन, वसतिगृह व काही शिक्षकांसाठी निवासस्थाने बांधण्यात आली. ३५ एकर जमीन नवोदय विद्यालयासाठी आरक्षित आहे. मात्र संरक्षण भिंत नसल्याने पाळीव व जंगली जनावरांचा वावर नवोदय विद्यालयाच्या परिसरात राहतो. विशेष म्हणजे, घोट परिसरात जंगल आहे. जंगलातील हिंस्त्र श्वापद विद्यालयाच्या परिसरात येण्याची शक्यता राहते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण राहते. शिक्षकांची पदे सुध्दा रिक्त आहेत. या सर्व समस्या सोडविण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी खासदार अशोक नेते यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री यांच्याकडे केली आहे. याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन पोखरियाल यांनी दिले.पाणी पिण्याअयोग्यजवाहर नवोदय विद्यालयाच्या भूगर्भातील पाण्यात आर्सेनिक व फ्लोराईड असल्याचे आढळून आले आहे. नागपूर येथील शासकीय प्रयोगशाळेत तपासणी केली असता, सदर पाणी आरोग्यास घातक असल्याचा निष्कर्ष काढला आहे. तरीही विद्यार्थी सदर पाणी पित आहेत. ही अतिशय गंभीर बाब आहे. फ्लोराईडयुक्त पाण्याचे अनेक दुष्परिणाम शरीरावर होतात. त्यामुळे या ठिकाणचे पाणी शुध्द करण्याची कायमस्वरूपी व्यवस्था असणे अत्यंत आवश्यक आहे. केंद्र शासन या विद्यालयाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप पालकांकडून होत असल्याची बाब खासदारांनी मंत्र्यांच्या लक्षात आणून दिली.