शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

चार तालुक्यांचा समावेश दुष्काळग्रस्तांच्या यादीत होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 00:09 IST

आरमोरी विधानसभा मतदार संघातीतल चारही तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषित करण्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे या तालुक्यांतील शेतकऱ्यांना शासनाच्या निकषानुसार मदत व लाभ मिळण्याची आशा पल्लवित झाली आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांचे सुतोवाच : आमदारांचे प्रयत्न फळाला

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : आरमोरी विधानसभा मतदार संघातीतल चारही तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषित करण्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे या तालुक्यांतील शेतकऱ्यांना शासनाच्या निकषानुसार मदत व लाभ मिळण्याची आशा पल्लवित झाली आहे.आमदार कृष्ण गजबे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन त्यांना शेतकºयांच्या परिस्थितीची माहिती दिली होती. यावर्षी या भागात पावसाचे प्रमाण कमी आणि अनियमित झाले. त्यातच भारनियमनामुळे अनेक शेतकºयांना योग्य वेळी पिकांना पाणी देता आले नाही. त्यानंतर उष्ण व दमट वातावरणाने तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव होऊन धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. असे असताना देसाईगंज, आरमोरी, कुरखेडा आणि कोरची या चारही तालुक्यांना दुष्काळसदृश परिस्थितीच्या यादीत समाविष्ट करण्यात आले नव्हते. ही बाब आ.गजबे यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी मदत व पुनर्वसन मंत्रालयाच्या अपर मुख्य सचिवांना निर्देश देऊन यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्यास सांगितले.यामुळे हे तालुके लवकरच दृष्काळग्रस्त घोषित होऊन या तालुक्यातील शेतकºयांना शासनाच्या निकषाप्रमाणे योग्य ते लाभ मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती