शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

अतिक्रमण हटाव माेहिमेने पुन्हा पकडला जाेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2022 05:00 IST

गडचिराेली शहरातील मूल व धानाेरा मार्गावर रस्त्याच्या बाजूला अतिक्रमण करून माेठमाेठ्या लाेखंडी ठेल्यांमध्ये व्यवसाय सुरू केला आहे. ठेला अतिक्रमित जागेवर असताना त्याच्यासमाेर पुन्हा शेड उभारून व्यवसाय थाटला हाेता. नालीच्या बांधकामादरम्यान अतिक्रमण काढण्यात आले. त्यानंतर पुन्हा अतिक्रमण जैसे थे झाले. विशेष करून इंदिरा गांधी चाैकात तर अगदी रस्त्यापर्यंत दुकाने पाेहाेचली हाेती. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : स्थानिक नगर परिषद प्रशासनाने आठ दिवसांनंतर पुन्हा मंगळवारपासून शहरात अतिक्रमण हटाव माेहीम सुरू केली आहे. ज्या दुकानदारांचे लाेखंडी ठेले अतिक्रमित जागेवर हाेते, ते क्रेनच्या साहाय्याने उचलले जात हाेते. या कारवाईमुळे अतिक्रमणधारकांची चांगलीच तारांबळ उडाली. गडचिराेली शहरातील मूल व धानाेरा मार्गावर रस्त्याच्या बाजूला अतिक्रमण करून माेठमाेठ्या लाेखंडी ठेल्यांमध्ये व्यवसाय सुरू केला आहे. ठेला अतिक्रमित जागेवर असताना त्याच्यासमाेर पुन्हा शेड उभारून व्यवसाय थाटला हाेता. नालीच्या बांधकामादरम्यान अतिक्रमण काढण्यात आले. त्यानंतर पुन्हा अतिक्रमण जैसे थे झाले. विशेष करून इंदिरा गांधी चाैकात तर अगदी रस्त्यापर्यंत दुकाने पाेहाेचली हाेती. नगर परिषदेचे प्रशासक तथा सहायक जिल्हाधिकारी आशिष येरेकर व मुख्याधिकारी विशाल वाघ यांच्या नेतृत्वात अतिक्रमण हटविण्यास सुरुवात झाली. दुकानदारांनी स्वत: ठेले न हटविल्यास नगर परिषद प्रशासन ठेले  उचलेल अशी तंबी दिल्यानंतर  दुकानदारांनी स्वत:च ठेले उचलण्यास सुरुवात केली. 

 इंदिरा गांधी चाैकाने  घेतला माेकळा श्वास इंदिरा गांधी चाैक हा शहरातील मुख्य चाैक आहे. मात्र, चारही बाजूने असलेल्या अतिक्रमित ठेल्यांमुळे या ठिकाणी प्रचंड गर्दी राहत हाेती. पानठेले, दुकानांवर येणारे ग्राहक अगदी रस्त्यावरच वाहने उभी ठेवत हाेती. अतिक्रमण हटल्यामुळे चारही बाजूने ऐसपैस जागा दिसून येत आहे. 

नागरिकांना झाली रूचेश जयवंशी यांची आठवणसात ते आठ वर्षांपूर्वी आयएएस असलेले रूचेश जयवंशी हे मुख्याधिकारी बनले हाेते. त्यांनी अतिक्रमण काढले हाेते. त्याही वेळी अतिक्रमण काढण्याला बराच विराेध झाला हाेता. मात्र, कुणाचीही न मानता त्यांनी अतिक्रमण काढले हाेते. सध्याच्या अतिक्रमण हटाव माेहिमेमुळे नागरिकांना त्यांची आठवण झाली.

पुन्हा अतिक्रमण हाेणार नाही याची व्यवस्था करावीअतिक्रमण हटविल्यानंतर काही दिवसांनंतर त्याच ठिकाणी अतिक्रमण झाल्याच्या घटना आजपर्यंत घडत आल्या आहेत. त्यामुळे पुन्हा अतिक्रमण हाेणार नाही, अशी कायमस्वरूपी व्यवस्था हाेण्याची गरज आहे. 

हातगाडी ठेवू द्यावीरस्त्याच्या बाजुला असलेल्या नालीवर अस्थायी हातगाडी ठेवून व्यवसाय करू द्यावा. रात्री साेबत हातगाडी घरी नेली जाईल, अशी अपेक्षा दुकानदारांनी केली.

 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण